Sanjay Raut : विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यानंतर जो राजकीय गदारोळ उठला. राऊतांवर (Sanjay Raut) हक्कभंग आणण्याची मागणी केली गेली. विधानसभेचे कामकाजही तहकूब करण्यात आले. तरी देखील राऊत मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. आज कोल्हापुरात याची प्रचिती आली. येथे आयोजित जाहीर सभेत राऊत म्हणाले, की चोरांना चोर नाही म्हणायचे तर काय म्हणायचे. मी सुद्धा खासदार […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद रंगला. सभागृहात शिवसेना आणि भाजप आमदार संजय राऊत यांच्यावर तुटून पडले होते. संजय राऊतांच्या मुद्द्यावर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. त्याआधी सभागृहाचे कामकाज 3 वेळा तहकूब झाले होते. सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर व्हरांडा, कॅंटिन किंवा पॅसेजमध्ये आमदारांचा गप्पांचा […]
कोल्हापूर : उद्धव ठाकरे (Sanjay Raut) आव्हान वाटत आहेत, म्हणून यांनी शिवसेना (shivsena) फोडली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पण कितीही खंजीर खुपसा, शिवसेना संपणार नाही. तुम्ही आता निवडणुका घ्या 150 जागा आम्ही जिंकू असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तसंच गद्दारांच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या देता, बाळासाहेबांचा आत्मा गद्दारांच्या हातात देताना लाज कशी […]
प्रफुल्ल साळुंखे : टीम लेट्सअप Maharashtra Budget : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget ) तिसरा दिवस खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गाजला. राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. राऊत यांच्या वक्तव्यामुळे गोंधळ वाढल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, या सगळ्या घडामोडीत आणखी एक चमत्कारिक खेळी सरकारने केली आहे. ती म्हणजे, राऊत […]
प्रफुल्ल साळुंखे : टीम लेटस्अप मुंबई : खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूरातून वादाची नवीन बत्ती पेटवली. ही बत्ती इतकी पेटली की विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत त्याची झळ बसली. राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांनी जोरदार प्रयत्न केले. या प्रयत्नाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही साथ दिली. विधीमंडळाचा कोणी अपमान करत असेल तर […]
कोल्हापूर : आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये मोठा दावा केला आहे, जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले राज्यात आज जरी विधानसभेच्या निवडणुका झाल्या तरी शिवसेना 150 जागा जिंकेल असा दावा संजय राऊत यांनी केला. आम्ही मुलीचं लग्न केलं तरी नोटीस मिळते. पण आम्ही पळालो नाही. 2024 साली सगळे हिशेब चुकते होणार […]