सांगोला : सध्या देशात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. मात्र भविष्यात निश्चित पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यामध्ये आहे, असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केलं आहे. शहाजी बापू यांच्या या वक्तव्यामुळे अनेक राजकीय वर्तुळात […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad)यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांच्यावर सनातन धर्मावरुन जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी सोशल मीडियावर (Social Media)एक पोस्ट करत योगी आदित्यनाथांवर निशाणा साधलाय. आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की ‘सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे.विशेष […]
औरंगाबादः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे (Dr. Janardhan Waghmare) यांनी एका मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist congress) भवितव्य वर्तविले आहे. तर २०१४ विधानसभा निवडणुकीत आता मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले विक्रम काळे (Vikram Kale) यांनी एबी फॉर्म न देता फसवणूक केल्याचा आरोप ही वाघमारे यांनी केला आहे. लातूरचे माजी नगराध्यक्ष, […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अनेक पक्षांकडून मोठ्या राजकीय हालचाली करण्यात आल्या. यातच या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना अप्रत्यक्षपणे भाजपकडून पाठिंबा देण्यात आल्याच्या चर्चा आता समोर येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे विखेंच्या समर्थकांनी स्टेस्टस ठेवत तांबे यांचा प्रचार सुरु केला आहे. सुरुवातीपासून नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित […]
परभणी: राज्यातील राजकारणात दररोज काहींना काही घडत आहे. यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या ठाकरे गटाची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची युती झाली होती. आता या युतीवर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. कडू यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बच्चू कडू म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे […]
सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका केला जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि राणे पितापुत्रांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याचा दिसून येत आहे. काही दिवसाअगोदर ठाकरे गटाच्या राजन साळवी (Rajan Salvi) या नेत्यानेही नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणातून लोकसभेसाठी उभा […]