- Letsupp »
- politics
राजकारण
-
2024 च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, प्रकाश आंबडेकरांनी सांगितलं नेमकं कारण…
Prakash Ambedkar on PM Modi : आगामी वर्षात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) आहेत. ही ऩिवडणुक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी समविचारी पक्षांची मोट बांधली. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा दावा भाजप करत आहे. दरम्यान, वंचितचे […]
-
‘जितनी आबादी उतनी भागिदारी’ मग एकाच घरातून का इतके प्रधानमंत्री? फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadanvis : ओबीसींच्या हितांची चिंता जेवढी मोदी सरकारने केली, तितकी आजवर कधीच कोणत्याच सरकारने केली नाही, असे सांगतानाच आज काँग्रेस पक्ष ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’ असा नारा देत असली तरी एकाच घरातून इतके का प्रधानमंत्री याचे उत्तर देणार का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. पोहरादेवी येथे भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेच्या समारोप […]
-
अजित पवार गटाला कोर्टाचे अभय? प्रफुल्ल पटेलांचा दावा आव्हाडांनी अर्ध्या तासात निकाली काढला
Jitendra Awhad: आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांकडून दिरंगाई केली जात असल्याप्रकरणी ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. यानंतर माध्यमांशी बोलतांना प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel) राष्ट्रवादीची केस सुनावणीसाठी घेतलीच नाही. कोर्टाने अजित पवार गटावर […]
-
कंत्राटी भरतीविरोधात शरद पवार आक्रमक, मुली बेपत्ता होण्यावरुनही सरकारला सुनावले
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कंत्राटी भरतीवरुन (Contract recruitment) राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात जी यंत्रणा आहे ती सक्षम केली तर अडचण येणार नाही, माझी मागणी आहे की सरकारने कायम स्वरुपी भरती करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली. ते पुढं म्हणाले की राज्याची स्थिती गंभीर आहे. […]
-
NCP Crisis : अजित पवार गटाची मोठी खेळी; सुनावणीआधीच सुप्रीम कोर्टात 3 हस्तक्षेप याचिका
NCP Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांचा गट (NCP Crisis) सत्तेत सहभागी आहे. मूळ पक्ष आमचाच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, ही सुनावणी सुरू होण्याआधीच अजित पवार गटाने मोठा डाव टाकला आहे. अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) […]
-
Raj Thackeray : ‘त्या’ 44 टोलनाक्यांचं काय होणार? राज ठाकरेंनी दिली बैठकीतील खडा न् खडा माहिती
Raj Thackeray : राज्यात वादग्रस्त ठरत चाललेल्या टोलनाक्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी मंत्री दादा भुसे आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय झाले, सरकारने कोणती आश्वासने दिली, याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील जुने 44 टोलनाके बंद करण्यासाठी यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक […]









