- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘बळीराजावर उद्धवस्त होण्याची वेळ पण, मोदी सरकार फोडाफोडीत मग्न’; ठाकरे गटाचा हल्लाबोल
देशातील वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. सरकार महागाई रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत ठाकरे गटाने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सामनातून केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली आहे. विद्यमान सरकारकडे कृषी धोरण नसल्याने मागील सात ते आठ वर्षांत देशातील बळीराजावर उद्धवस्त होण्याचीच वेळ आली आहे. सर्वसामान्यांची केंद्रीय सत्तापक्षाला फिकीर कुठे […]
-
मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीची अशोक चव्हाणांवर मोठी जबाबदारी
INDIA Meeting : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या नियोजनाची जोरदार तयारी महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने करण्यात येत आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली. ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. सभेच्या पूर्वतयारीबाबत […]
-
उबाठा आणि मनसे एकत्र येणार का? मनसेच्या अमेय खोपरकरांनी स्पष्टच सांगितलं…
मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कसमोरील महापौर बंगल्यात हिंदूहृदयसम्राट-शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्मारक उभारले जाणार आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीवरून राजकारणात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. हे दोन्ही नेते एकत्र येण्याच्या चर्चांना जोर […]
-
आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, राणेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) फायरब्रॅन्ड नेते नितेश राणे (Nitesh Rane) हे कायम आपल्या विरोधकांवर खालच्या भाषेत टीका-टिप्पणी करत असतात. दरम्यान, आता आमदार नितेश राणे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Atrocity case against BJP MLA Nitesh Rane) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रतिबंध लावलेले […]
-
काँग्रेसला संजीवनी मिळणार; महाराष्ट्रातही ‘पदयात्रा’ काढणार
Maharashtra Congress : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुजरात ते त्रिपुरा अशी पदयात्रा 16 ऑगस्टनंतर सुरु होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील सहा भागातून पदयात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. इंडियाच्या बैठकीवर या यात्रेच्या तयारीचा कोणातही परिणाम होणार नाही.इंडियाच्या कमिटीवर फक्त अशोक चव्हाण आहेत. बैठकीच्या वेळी तेव्हा ते उपस्थित असतील […]
-
शरद पवार ठाम! ‘वेळ पडल्यास नवी चळवळ उभी करू पण, भाजपसोबत जाणार नाही’
Sharad Pawar : पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली तेव्हा शरद पवारांनी सागितलं की, आपण आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपसोबत जाणार नाही. केंद्रीय निवडणुक आयोगाकडून कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला तरी राष्ट्रवादी कधीही आपल्या विचार धारेशी कधीही तडजोड करणार नाही. एकवेळ नव्याने सर्व काही उभं करायची वेळ आली तरी […]









