मुंबई : दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी धक्कादायक विधान केले आहे. तुम्हाला पदवी तर मिळाली, पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, असे धक्कादायक विधान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. यामुळे उपस्थितीत पदवीधरांमध्ये मोठा गोंधळ उडाला, यानंतर सत्तारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या नोकर भरतीमध्ये […]
Budget Session : राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस सतत कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता […]
Gulabrao Patil News : राज्य सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) सध्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. मंत्रिपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याच्या त्यांच्या वक्तव्याने राजकारणात चांगलाच गदारोळ उडाला होता. त्यानंतर आता त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत एक मजेशीर वक्तव्य केले आहे. ‘पवारांसारखी […]
Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभेत जोरदार बॅटींग केली आहे. यावेळी ते राज्याच्या अर्थसंकल्पावर भाष्य करत होते. याआधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार व अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प फक्त निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे. […]
Ajit Pawar Assembly Budget Live : विधिमंडळ अधिवेशनात (Assembly Budget) आज मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे संतापलेले विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला होता. मंत्री व्हायला पुढे असता मग सभागृहात का उपस्थित राहत नाहीत. मंत्र्यांना कामकाजात कोणताच रस नाही. विधिमंडळाची गरिमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. संसदीय कार्यमंत्री तर कायमच गैरहजर असतात, त्यांना […]
मुंबई : शीतल म्हात्रेंसारख्या चर्चेत असलेल्या व्यक्तीचा पाठलाग होत असेल तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडून गृहखाते काढून घ्यायला हवे. आम्ही सांगत होतो तेव्हा पटत नव्हतं. प्रज्ञा सातवांवर हल्ला झाला तेव्हा कुणाला पटलं नाही. गुलाबराव पाटीलांनी अर्वाच्य भाषा वापरली तेव्हा कुणाला पटलं नाही. अब्दुल सत्तारांनी घाणेरडी भाषा वापरली तेव्हा कुणाला […]