नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शनिवारी मुंबईतील मुंब्रा येथे जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना सेक्युलर आहे का ?असे राहुल गांधी म्हणू शकतात असे म्हणतच ओवेसी यांनी ठाकरेंसह राहुल गांधींवर […]
कोल्हापुरातील कणेरी मठातल्या 52 गाईंचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला तर आणखी पन्नासेक गाई गंभीर आहेत. कणेरी मठात पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव सुरू असून लोकोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री येऊन गेले. त्यानंतर गाईंचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं उघड झालंय. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून गाईंना श्रद्धांजली वाहत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधून टीका करण्यात आलीय. अग्रलेखात म्हटलं, “कणेरी […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांना अटक करण्याचा कट आखला जात होता. त्या कटाचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थ संकल्प अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत […]
मुंबई : सामान्य शिवसैनिकाला गद्दार गँग घाबरत आहे. हुकूमशाही पद्धतीने भाजप-शिंदे गट आपल्याला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र, हा महाराष्ट्र दिल्लीसमोर कदापी झुकणार नाही. आज देखील आपल्या वरळीतील निर्धार मेळाव्याची धास्ती मिंधे गटाला पडली. म्हणूनच त्यांनी महापालिकेच्या लोकांना पाठवून आपल्या कार्यक्रमांची पोस्टर, स्टेज हटवण्याचा प्रयत्न केला. पण […]
मुंबई : शिवसेना पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अर्थ संकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला व्हिप बजावला आहे. हा आमदार शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांना लागू असून त्यात ठाकरे गटाच्या आमदारांनाही तो पाळावा लागेल. अन्यथा दोन आठवड्यानंतर काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ, असा इशारा देखील भरत गोगावले यांनी दिला. राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सोमवार (दि. २७) […]
मुंबई : गेले आठ महिने राज्यात अभूतपूर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, प्रशासकीय अराजकता आहे. राज्याला पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री मंत्रालयाऐवजी, बाहेरंच जास्त फिरतात. प्रशासन ठप्प आहे. राजकीय अस्थितरतेचा विकासप्रक्रियेवर परिणाम होत आहे. मंत्री, सत्तारुढ पक्षाचे नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्ये, वर्तनाने राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत आहे. उद्योग, व्यापार राज्याबाहेर चालले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेशसारखी अन्य राज्ये महाराष्ट्रात येऊन […]