- Letsupp »
- politics
राजकारण
-
…तर हीच खरी आमची संपत्ती; शिंदे गटाचे स्पष्टीकरण
Shiv Sena party funds: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हा एकनाथ शिंदे यांच्या गटाला गेल्यानंतर आता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) आणि पक्षाचा निधी (party funds) देखील शिंदे गटाला देण्यात यावे यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर शिंदे गटाकडून स्पष्टीकरण […]
-
तुमचा एक ब्राम्हण नगरसेवक दाखवा, चंद्रकांत पाटलांचे विरोधकांना आव्हान
Chantrakant Patil : पुण्यातील कसबा पोट निवडणुकीवरून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले की भाजपमध्ये ब्राम्हण समाजावर अन्याय होतो का? कारण कसबा पोट निवडणुकीत मुक्त टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने दुसऱ्याला उमेदवारी दिली. या प्रश्नाचे उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले… ज्या पक्षाने आपल्या चिन्हावर साधा नगरसेवक […]
-
नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल! २१ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या…
Nana Patole : राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण ५ पटीने वाढले आहे. बी-बियाण्याचे भाव अमाप प्रमाणात वाढवले आहेत. महाराष्ट्रात २१ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, यात फक्त ९ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवलं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकारनं केल आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, आतंकवादी, खलिस्तानी म्हणतात, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]
-
चंद्रकांत पाटलांचं विरोधकांना खुलं आव्हान, कोल्हापुरात देखील…
Chantrakant Patil : पक्षाचा आदेश असेल तर मी आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील दोन मतदार संघातून एकाचवेळी निवडणूक लढेन आणि विजयी देखील होईल. असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिल आहे. ते आज झी 24 तासच्या एका मुलाखतीती बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्यावर नेहमी आरोप होतो की […]
-
अडाणी आणि मोदींचा संबंध काय? आम्ही विचारत राहणार…
Nana Patole : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरं केंद्र सरकारने दिली पाहिजे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न केला आहे. कर्नाटकातलं प्रकरण सुरतमध्ये चालवायचे. जनतेचा आवाज म्हणून राहुल गांधी बोलत होते. केंद्र सरकारने कितीही आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी आम्ही गौतम अडाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध काय […]
-
‘एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ’; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Raju Shetty : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसांचा (Unseasonal rain) शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘अवकाळी पाऊस आणि हवामानामुळे पिकांचे नुकसान झालंय. […]










