- Letsupp »
- politics
राजकारण
-
Nana Patekar : मी नसिरुद्दीन शाहसाठी नवस केला… अन, माझा देवावरचा विश्वास उडाला!
Nana Patekar : मी नसिरुद्दीन शाह याचं बरं वाईट व्हावं यासाठी विचार करायचो. त्याचा अपघात होऊ दे, त्याचा पाय मोडू दे.. अस बरच काही करायचो की जेणेकरुन त्याचा रोल मला मिळू दे. इतके ताकदीची भूमिका नसिरुद्दीन शाह करायचा. पण तसं काहीच झालं नाही. त्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला, अशी मिस्कील टिप्पणी करत ज्येष्ठ अभिनेते नाना […]
-
जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उशीरा जाग
Jayant Patil On Eknath Shinde : राज्यात (Maharashtra)अवकाळी पावसाचा (Unseasonable Rain)कहर सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या (Farmer)हातातोंडाला आलेला घास हिरावला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)अयोध्या (ayodhya) दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री राज्यभराचा दौरा करत आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते […]
-
Kirit Somaiya : हसन मुश्रिफांवर होणार कारवाई? न्यायालयाने केला मार्ग मोकळा
Kirit Somaiya On Hasan Mushrif : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांना न्यायालयाने धक्का दिला आहे. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज […]
-
आमच्यावेळी मर्यादा, सुसंस्कृत पणा होता… आतासारखी टोकाची भूमिका नव्हती!
Sharad Pawar : तुमच्या काळात किंवा तुमच्यासह मुख्यमंत्री होण्यासाठी तेव्हा किती जण इच्छुक होते. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर चर्चा करायची नाही, हे सुत्र पाळायचे असते, असे अत्यंत मिश्किल उत्तर दिले. मात्र, आमच्यावेळी राजकारणात मर्यादा होत्या. सुसंस्कृत पणा होता. आता सारखी टोकाची भूमिका नव्हती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]
-
जयंत पाटील म्हणाले…अदानींची चौकशी व्हायला विरोध नाहीच
NCP Leader Jayant Patil : सध्या अदानी प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची असलेल्या भूमिकेवरून दोन्ही पक्षासह नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. जेपीसी चौकशीची गरज नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून टीका होऊ लागली. मात्र आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केले आहे. अदानींच्या चौकशीला आमच्या पक्षातील […]
-
राष्ट्रीय पक्ष दर्जा गेल्याचा मविआला फटका बसणार का? पाहा जयंत पाटील काय म्हणाले…
NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष दर्जा हा गेला आहे. यामुळे महाविकास आघाडीला काही फटका बसणार का? यावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा सहज आम्हाला मिळेल. तसेच या निर्णयाचा महाविकास आघाडी सरकारला कोणताही फटका बसणार […]










