Old Congress Leaders Get Honor In BJP: भाजप नेहमीच काँग्रेसवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करत आली आहे. ‘६० वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नाही’, ‘घराणेशाही’, ‘भ्रष्टाचार’ अशी वाक्यं भाजपच्या नेत्यांच्या भाषणांत हमखास ऐकायला मिळतात. पण प्रत्यक्षात भाजपने गेल्या काही वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि त्यांचे नातेवाईक आपल्या पक्षात सामावून घेतले आहेत. हे पाहता भाजपची ‘घराणेशाही’विरोधी भूमिका […]
मेलेल्यांना काय मारायचे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी कालच्या सभेत केली होती. त्याचा आज संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला.
Sharad Pawar On BMC Election Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना शरद पवारांनी मात्र, वेगळाच सूर आळवला आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य असल्याचे पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या (Sharad Pawar) या विधानामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे बळ चांगलेच वाढले आहे. पवारांचं विधान जरी ठाकरे […]
राज्य सरकारने नवीन जीआर काढत केवळ ‘अनिवार्य’ शब्द वगळत असून, 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार, असं नमूद केले आहे.
देशाला पंतप्रधानांची, गृहमंत्र्याची गरज आहे. घरफोड्या अमित शाहांची नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही राज्य सरकार त्याबाबत विचित्र सारवासारव करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वकील असल्याने आणि भाजपचे भक्तगण चुकीची माहिती देण्यात अग्रेसर असल्याने त्यांनी हिंदी सक्तीची केली नसल्याचे उच्च कंठाने सांगण्यास सुरूवात केली आहे. पण याबाबत वस्तुस्थिती हीच आहे की, या निर्णयामुळे मराठीचे मरण जवळ येणार आहे. सरकार करत असलेले दावे […]