- Letsupp »
- politics
राजकारण
पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस कायम; हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना
- 12 months ago
- 12 months ago
- 12 months ago
-
अजितदादांनी डावललं, फडणवीस-शाहंनी गोंजारलं… भुजबळांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळ आलाय?
नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपले. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट झाली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. फडणवीस यांनी नाराज भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे सांगितले. आता महिन्याभरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात आले. मालेगावमधील कार्यक्रमाला […]
-
‘व्होटर डे’ बनला ‘चिटर डे’!मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा, ECकडून जनतेची फसवणूक; कॉंग्रेसचे टीकास्त्र
मुंबई : लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आहे. परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजप (BJP) आणि महायुतीला (Mahayuti) झाला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती (Pravin Chakraborty) यांनी केला. तसेच […]
-
सहा महिन्यांत तब्बल 48 लाख मतदार आकाशातून पडली का? आज व्होटर डे नसून चिटर डे, काँग्रेसचा ECI वर गंभीर आरोप
Praveen Chakraborty: विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेसाठी सहा महिन्यांत तब्बल 48 लाख मते कशी वाढली आहे. याचे उत्तर ECIने दिली पाहिजेत.
-
नाराज भुजबळ BJPमध्ये प्रवेश करणार का? भाजपचा बडा नेता म्हणाला, ‘त्यात काय गैर…’
मालेगावमधील कार्यक्रम भाजपचा नव्हता, तो शासकीय कार्यक्रम. त्या कार्यक्रमात शाहांना भुजबळांना शेजारची खुर्ची दिली असेल तर त्यात गैर नाही
-
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? गिरीश महाजन म्हणाले, हे ‘देवा’लाच ठाऊक…
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आता कधी सुटतो, हे देवालाच माहिती, असं सूचक विधान महाजन यांनी केलं.
-
..तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं भाजपला… प्रकाश आंबेडकर यांचा जरांगे पाटलांवर थेट घणाघात
यावेळी आधीच्या दोन्ही सरकारने म्हटलं होतं की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, मग शेतकऱ्यांनी









