- Letsupp »
- politics
राजकारण
ब्रेकिंग! अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीतून मोठी घोषणा
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 53 टक्के होण्याची शक्यता, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
Pratap Sarnaik Announces ST employees Dearness allowance likely to be 53 percent : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (ST employees Dearness allowance) लवकरच वाढ होणार, अशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा (Transport Minister Pratap Sarnaik) केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 53 टक्के होण्याची शक्यता वर्तवली […]
-
Mahadev Jankar : रासप नेत्याने घेतली राहुल गांधींची भेट.., जानकरांच्या डोक्यात नक्की काय?
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आज दिल्लीमध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेतली.
-
अजितदादा काय आकाशातून पैसे आणणार आहे का? हसन मुश्रीफांनी संजय शिरसाटांना चांगलंच सुनावलं
Hasan Mushrif Criticize Sanjay Shirsat Statement On Ladki Bahin Yojana : राज्यात महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आहे. पण हीच योजना आता सरकारसाठी अडचण ठरत असल्याचं दिसतंय. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी (Sanjay Shirsat) जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. […]
-
तर माझी मंत्रिपदावरून हकालपट्टी करा…शिरसाट अजितदादांच्या खात्यावर चिडले !
Sanjay Shirsat : . जर मला पूर्ण निधी नाही मिळाला तर सामाजिक न्याय विभाग चालवणे अवघड होईल असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
-
अर्थमंत्र्याने सामाजिक न्याय विभागाचा 746 कोटींचा निधी पळवला, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; हाकेंची मागणी
अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा 710 कोटींचा निधी पळवला. त्यांच्यावर अॅट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल करा. - लक्ष्मण हाके
-
Video : वाजपेयींना सर्व घाबरायचे, मोदींना कुणी घाबरत नाही; पहलगामवरून जरांगेंनी पेटवला नवा वाद
No one afraid to Narendra Modi; Jarange sparks controversy after Pahalgam attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात भारताकडून पाकिस्तानची विविध बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. […]









