- Letsupp »
- politics
राजकारण
- 1 year ago
- कर्जतमध्ये रंगणार अजिंक्यपद महाराष्ट्र केसरीचा थरार! जिल्हा तालीम संघाच्या वतीने रोहित पवारांना पत्र1 year ago
- 1 year ago
-
परळी जवळच्या शिरसाळ्यात दोन गटात हाणामारी; तुफान राड्यानंतर बुलेट गाडीही पेटवली
यादरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली होती. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
-
शिंदेंना दूर करावे अन् अजित पवारांना सोबत घ्यावे अशी फडणवीसांची रणनीती… दमानियांचा नवा बाम्ब
संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आमचा संशय सुरेश धसांवर, कॉल डिटेल तपासा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
Suresh Dhas Enquiry Demands In Somnath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात (Somnath Suryawanshi case) सुरेश धस यांची चौकशी करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) करण्यात आलीय. वंचितच्या या मागणीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेश धस यांचे (Suresh Dhas) कॉल डिटेल तपासा. त्यांचे कोणासोबत फोन झाले याचा देखील तपास करा, […]
-
पालकमंत्रिपदाचा वाद कधी मिटणार? एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, अजितदादांसोबत बैठक…
Eknath Shinde Reaction On Guardian Minister Post : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि पर्यटन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, असी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलीय. यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावर (Guardian Minister) वक्तव्य केलंय. भ्रष्ट सरकारच्या बाजूने… भ्रष्टाचाराचे स्फोट […]
-
भ्रष्ट सरकारच्या बाजूने… भ्रष्टाचाराचे स्फोट अन् राळेगणचं दैवत; संजय राऊत अण्णा हजारेंना काय म्हणाले?
Sanjay Raut Criticized Social Worker Anna Hazare : ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अण्णा हजारेंवर (Anna Hazare) टीका केलीय. राज्यातील भ्रष्टाचारावरून त्यांनी अण्णा हजारेंना घेरलंय. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, पण राळेगणमध्ये कूसही बदलली नाही. हे दुर्देवाने सांगायला लागतंय, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केलीय. मनोज जरांगे पाटील यांनी सर्व […]
-
मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मागण्या मांडाव्यात पण मुख्यमंत्र्यांविषयी…मंत्री उदय सामंत काय म्हणाले?
कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जनतेने त्यांना निवडून दिलेले आहे. कदाचित रागाच्या भरात अशा गोष्टी होऊ शकतात. पण त्यांनी









