Ahmednagar Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून नगरचा
Ajit Pawar यांनी शरद पवार यांच्या '2004 साली राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता.' या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात थोड राजकारण झालं असा खुलासा प्रफुल पटेल यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या आयोजित बैठकीत बोलत होते.
मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील.
Rohit Pawar यांनी त्यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईमागे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. असा गौप्यस्फोट केला आहे.