Ramdas Kadam Interview : शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे
Ramdas Kadam यांनी रत्नागिरीची जागा राणेंना दिल्याबद्दल खंत व्यक्त करताना म्हटले की, आम्ही ही उणीव विधानसभेला भरून काढणार आहोत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्यांमध्ये इन कॅमेरा मतदान घेण्यात यावं, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
पाच वर्षात कोल्हे मतदारसंघातल्या कोणत्या गावात गेले नाहीत. कोणता निधी दिला नाही. त्यांचा खासदारकीचा 80 टक्के निधी परत गेला. - अमोल कोल्हे
लोकसभा निवडणुकीनंतर त्यातील दोन पक्ष लोप पावतील, त्यांचं कुठेतरी विलीनीकरण होईल अथवा त्यातली माणसं इकडे-तिकडे पळतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष सुरू होता. संघाचे लोक माझ्याकडे यायचे असा दावा, संजय राऊत यांनी केला.