कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर त्यामध्ये मला काही हरकत घेण्याचं कारण नाही, असं म्हणत फडणवीसांनी राज ठाकरेंनी टोला लगावला.
Manoj Jarange : कुणीही आडवं आलं तरी आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत (Mumbai) जाणार आणि ओबीसीतून (OBC) आरक्षण घेणार असा इशारा
Uddhav Thackeray : आम्ही भाजपसोबत पंचवीस वर्षे फुकट घालवली अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे
Raj Thackeray यांनी कबुतरखाने आणि मांसविक्रीवरून महानगरपालिका सरकार आणि मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला.
अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही. सूरज चव्हाणचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.