Atul Save : राज्यात सहकारी संस्थांची नोंदणी पुन्हा सुरू करू, पण त्यासाठी भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्षांची शिफारस हवी,’ असे फर्मान सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी सोडले आहे. त्यांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रचंड टीका होत आहे. मंत्री सावे यांची हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसने (Congress) केली असून या मुद्द्यावर सरकारवर दडपण आणत आपले मनसुबे स्पष्ट […]
मुंबई : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे (journalist shashikant warishe) यांच्या मृत्यूनंतर राज्यात खळबळ उडाली. वारिशे यांची हत्या करण्यात आली, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिले आहे. यानंतर आता वारिशे यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी केली […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी BJP : भाजपाची (BJP) राज्य कार्यकारिणीची बैठक गेले दोन दिवस नाशिकमध्ये सुरू आहे. नवे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिली बैठक होती. गेले सात वर्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या प्रभावात बैठकी झाल्या. या बैठकांमध्ये विशेष काही घडले नाही. काही वादही दिसून आले […]
प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी नाशिक : भारतीय जनता पार्टीला (BJP) स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी नियोजन करण्यात येत असून नाशिक येथे शनिवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत अजेंडा ठरविण्यात आला. या बैठकीत राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (NCP) गेलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) तसेच काँग्रेस राष्ट्रवादीची मते भाजपकडे कशी वळवता येतील यावर […]
औरंगाबाद : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. इथल्या शेतकरी मेळाव्यात (Farmers meeting) संवाद साधताना अजित पवारांनी थेट पैठणचे मंत्री संदीपान भुमरेंवर (Sandipan Bhumre) निशाणा साधलाय. मंत्री संदीपान भुमरे यांनी तालुक्यात ९ दारूची दुकाने आणली, याबरोबरच लोकांनी दारूच्या दुकानात जावे याकरिता दुकानासमोर स्पीड ब्रेकर तयार केला, आपण […]
पुणे : पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आदित्य ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता ‘आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका माझा दिवस खराब जाईल, मला उपवास करावा लागेल.’ अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली ते पुण्यात एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. त्यावेळी ही पत्रकार परिषद पार पडली. त्याचबरोबर कोकणातील पत्रकार […]