“अर्धवटराव हे पहिलं पात्र कुणाचं? मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे दिल्लीश्वरांचे काय आवडाबाई आहेत का? त्यांची दोन पात्र होते एक अर्धवटराव आणि आवडाबाई आता ते पण दिसत नाहीत. आता ते नावडाबाई झाले आहेत”, असं म्हणतं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धवटराव या टीकेवर पलटवार केला. ते […]
Radhakrishna Vikhe criticized Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज खोके दिन, गद्दार दिन साजरा करण्यात येत आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. मंत्री विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना […]
Uddhva Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. तेव्हा त्यांना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली त्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी जाऊ द्या हो असं उत्तर दिले आहे. (Uddhav Thackeray answered on Prakash Aambedkar […]
Ganesh Sugar Factory Election : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Sugar Factory Election) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे यांच्या पॅनलने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव केला. कारखान्यातील 19 पैकी तब्बल 18 जागांवर विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष थोरात-कोल्हे गटाकडून साजरा केला जात […]
Sanjay Shirsat : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळी जयंत पाटील इतके का रडत होते? त्यांच्या रडण्याचे कारण काय? या प्रश्नांची उत्तर शिरसाट यांनी दिली आहेत. त्यांच्या या […]
NCP News : दोन दिवसांपूर्वी न्यूज एरिना इंडिया (News Arena India Survey) या संस्थेने आगामी विधानसभा निवडणुकांदर्भात जारी केलेल्या सर्व्हेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या सर्व्हेत भाजप (BJP) पु्न्हा राज्यात सरकार स्थापन करील असा दावा करण्यात आला आहे. या सर्व्हेवर प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) टीका केली आहे. आज राज्यात निवडणुका झाल्या तर […]