- Letsupp »
- politics
राजकारण
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विशसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट; वडेट्टीवारांचा हल्लाबोल
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
मराठा आरक्षणाची चावी केंद्राच्या हातात, पण.. ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे […]
-
Maratha reservation : आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द, पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही; CM शिंदे
Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली. मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, जरांगेंच्या उपोषण मागे घेण्याच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार प्रामाणिपकणे मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात काम करतंय, […]
-
Disqualification Mla : विधीमंडळात सुनावणी सुरु; शिंदे गटाच्या नेत्यांची दांडी, तर वकिलांचा गोंधळ…
Disqualification Mla : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांना टाईमलाईन दिल्यानंतर आज विधीमंडळात राहुल नार्वेकरांसमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीदरम्यान, शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकीलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या सुनावणीला ठाकरे गटाकडून सुनील प्रभू(Sunil Prabhu), अनिल देसाई(Anil Desai) आदी उपस्थित आहेत तर शिंदे गटाच्या नेत्यांनी दांडी […]
-
Sanjay Raut : मन की बातसाठी वेळ पण जरांगेंना फोन करण्यासाठी नाही; राऊतांचा मोदींना टोला
Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मोदींना मन की बात करायला वेळ आहे. पण जरांगेंना एक फोन कॉल करायला वेळ नाही. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे. अशी टीका राऊतांनी केली आहे. मन की बातसाठी […]
-
Uddhav Thackeray : आधी ‘पेगासस’, आता ‘अॅपल’; फोन हॅकिंग वादात ठाकरे गटाची उडी
Uddhav Thackeray : देशाच्या राजकारणात सध्या विरोधी नेत्यांच्या फोन हॅकिंग प्रकरणावरून चांगलाच गदारोळ उठला आहे. फोन हॅक होत असल्याचे अलर्ट अॅपल कंपनीकडून येत असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारची कोंडी केली आहे. या वादात आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) उडी घेतली असून मोदी सरकारवर जोरदार […]
-
महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, ‘इतक्या’ जणांना अटक? पोलीस महासंचालक म्हणाले…
Director General of Police Rajnish Seth Press Conference: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात (Marathwada) आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जाळपोळ आणि हिंसक वळण लागलेल्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati […]










