- Letsupp »
- politics
राजकारण
मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला, ओबीसीही नाराज; राज्यातील प्रमुख पक्षांसाठी 2024 ची वाट बिकट?
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री अपयशी, त्यांनी राजीनामा द्यावा’; राऊतांनी केली मागणी
Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन (Maratha Reservation) हिंसक बनले आहे. मराठवाड्यात या आंदोलनाची धग जास्त आहेत. बसेसची तोडफोड आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा […]
-
Maratha Reservation : ’40 दिवस सरकार अजगरासारखे सुस्त पडले होते’; वडेट्टीवारांचा घणाघात
Vijay Wadettiwar on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन (Maratha Reservation) हिंसक बनले आहे. मराठवाड्यात या आंदोलनाची धग जास्त आहेत. बसेसची तोडफोड आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस […]
-
Supriya Sule : ‘काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न’; सुळेंनी नेमकं काय सांगितलं?
Supriya Sule : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीडपाठोपाठ आता धाराशिवमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घडामोडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे […]
-
Maratha Reservation : ‘…नाहीतर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल’; जाळपोळीवरुन जरांगेंचा कडक इशारा
Maratha Reservation : मला जाळपोळीच्या घटनांची किंवा हिंसेची माहिती मिळाली तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांचा आजचा सहावा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन जरांगे पाटलांनी हे विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; […]
-
Maratha Reservation : चाळीस दिवस सरकारने काय केलं? अशोक चव्हाणांचा खोचक सवाल
Ashok Chavan Speak on Maratha Reservation : मागील चाळीस दिवस सरकारने काय केलं? असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. राज्यात सध्या पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगेंनी(Manoj Jarange) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसल्याने सरकारकडून जरांगेंना आणखी वेळ मागण्यात येत आहे. त्यावरुन आता अशोक चव्हाणांनी सरकारलाच […]
-
‘सरकारी काम, सहा महिने थांब…आम्ही मागे सारलं’; CM शिंदेंची जळजळीत टीका
Cm Eknath Shinde : सरकारी काम सहा महिने थांब आम्ही मागे सारलं असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. यवतमाळमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; प्रकाश सोळंके ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटले? मुख्यमंत्री […]










