Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खुद्द शरद पवारच (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. आधी येवला, नंतर बीड आणि आता कोल्हापुरात जाहीर सभा 25 ऑगस्टला होणार आहे. या सभेआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेतून शरद पवार काय भूमिका मांडणार अशी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]
Maharashtra Politics : राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जवळ (Maharashtra Politics) येत आहेत तसे सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आताही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शिंदे गट हा चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत गेला आहे. सरकारमध्ये एकवाक्यता नाही. शिंदे गटाचे अस्तित्व फक्त ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर एकमेंकावर जोरदार टीका-टिप्पणी केली जात आहे. आता अजित पवार व शरद पवार हे एकमेंकावर टीका करत आहे. मध्यंतरी आम्ही जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. आता त्याला माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले आहे. कोल्हापूर महापालिकेला नवा आयुक्त मिळाला! सिंधुदूर्गच्या जिल्हाधिकारी […]
Onion Price Rise : देशातील कांद्याचे भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर तब्बल चाळीस टक्के शुल्क लागू केले आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कांदा उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला. तर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या विरोधात थेट बाजार समित्याही बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर राज्यातील राजकारणही जोरदार पेटले आहे. या निर्णयाविरोधात विरोधक आक्रमक […]
Nana Patole News : कांद्याची संभाव्य महागाई नियंत्रित करून निवडणुकीच्या लोकांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मात्र विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. विरोध वाढत असल्याचे लक्षात येताच सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे […]
Sharad Pawar : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क (Onion Price) वाढविल्याने राज्यात हाहाकार उडाला आहे. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. वाद वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. या निर्णयानंतरही विरोधकांनी टीकेची धार कमी केलेली नाही. […]