- Letsupp »
- politics
राजकारण
सरकारचे मुंबई आणि टक्केवारीवरच लक्ष, रुग्णालयाचे उद्घाटन करा अन्यथा…; आव्हाडांचा आरोग्यमंत्र्यांना इशारा
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
‘कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं’; राहुल गांधींनी भाजप अन् RSS चं देशप्रेमच सांगितलं
Rahul Gandhi On BJP & RSS : भाजप (BJP) अन् आरएसएसने (RSS) कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच आणि आरएसएसचं देशप्रेमच सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महारॅलीला काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसह राहुल गांधींनी हजेरी […]
-
PM मोदींचा स्वभाव, आदेश अन् कार्यपद्धत; राहुल गांधींनी सगळचं बाहेर काढलं
Rahul Gandhi On Pm Narendra Modi : आगामी निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी अटीतटीची लढाई होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज नागपुरात आयोजित महारॅलीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra) यांचा स्वभाव, आदेश, आणि कार्यपद्धतीवरुन जोरदार […]
-
चहा विकणाऱ्यांना देश विकताना रेडहॅन्ड पकडलंय! कन्हैय्या कुमारचा पीएम मोंदींवर हल्लाबोल
Kanhaiya Kumar : चहा विकण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही देश विकताना रेडहॅन्ड पकडलं आहे. पाकिटमाराला जेव्हा पकडलं जातं तेव्हा सर्वात आधी तोच चोर चोर असं ओरडतं असा टोला कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार Kanhaiya Kumarयांनी भाजप (BJP)आणि पंतप्रधान नेरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना लगावला आहे. भाजप आणि पीएम मोदींची चोरी पकडल्यानंतर त्यांच्याकडून कॉंग्रेसनेच देशात भ्रष्टाचार केल्याचा आरोप […]
-
Vijay Wadettiwar : ‘नवीन नवरदेव बाशिंग बांधून तयार’; CM बदलांच्या चर्चांवर वडेट्टीवारांचा खोचक टोला
Vijay Wadettiwar : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. त्याची तयारी राजकारणी मंडळींनी सुरू केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीला निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच आता सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू यांनी महायुतीबाबत विधान करून खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री बदलले तर महायुती सोडण्याचा विचार करू असे वक्तव्य त्यांनी केले […]
-
Maratha Reservation : ‘माझा फॉर्म्युलाच सोप्पा, फक्त अर्धा तास द्या’; हरिभाऊ राठोडांची शिंदे-फडणवीसांना विनंती
Maratha Reservation : महाराष्ट्रात सध्या जो प्रश्न निर्माण झाला आहे तो सोडवण्याचा एकदम सोप्पा फॉर्म्युला मी दिला आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अर्धा तास द्यावा. तुम्ही रोज बैठका घेता त्या बैठकांतून वेळ काढून मला फक्त अर्धा तास द्या तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो. त्यामुळे राज्यात जे सध्या वातावरण तयार झालं […]
-
Uday Samant : ..म्हणून गोगावलेंनी स्वतःहून मंत्रिपद नाकारलं; सामंतांनी केला मोठा दावा
Uday Samant : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या की मंत्रिपदासाठी सगळ्यात आधी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचं नाव घेतलं जातं. कारण, त्यांना मंत्रिपदाने सतत हुलकावणी दिली. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच अजित पवार गटाची एन्ट्री झाली आणि गोगावलेंचं मंत्रिपद पुन्हा लांबणीवर पडलं. अशातच आता त्यांच्या मंत्रिपदावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday […]









