Bhaskar Jadhav on Narayan Rane : शिवसेनेचे माजी मंत्री रवींद्र माने (Ravindra Mane) यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उबाठाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबद्दल दोन मोठे किस्से सांगितले. नारायण राणे यांनी मनोहर जोशी हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको, मुख्यमंत्री बदला, यासाठी […]
शरद पवार कधीही राजकीय भूकंप करु शकतात, याची अनेकांना प्रचिती आहेच, थोडा वेळ जाऊ द्या, पवारसाहेबांची भूमिका समजेलच, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे. रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजप प्रवक्त्याने घेतला भुजबळांचा समाचार; ब्राह्मण समाजातील शिवाजी अन् संभाजी नावांची दिली यादी रोहित […]
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलचं धुमशान सुरु आहे. देशातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून भाजपला धारेवर धऱत टीका-टीपण्या सुरु आहेत. भाजपच्या नेत्यांकडूनही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करीत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पुण्यातल्या आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. Narayana […]
प्रत्युत्तर सभेतून नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत छाती ठोकून देणार असल्याचं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी शरद पवारांविरोधात(Sharad Pawar) आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आले आहेत. शरद पवारांच्या स्वाभिमान सभेनंतर 27 तारखेला बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची सभा पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात मुंडे बोलत होते. Narayana Murthy Birthday : एका जिद्दीनं करुन दाखवलं! पत्नीकडून […]
Neelam Gorhe On uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं अनेक तर्क-वितर्क लावले गेले. दरम्यान, उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून […]
महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक राजघराण्यांनी राजकारणात प्रवेश केला. समाजकारणाला राजकारणाची जोड दिली. यातील काहींना जनतेने स्वीकारले तर काहींना नाकारले. मात्र निवडणुकांमधील या जय-पराजयामुळे सार्वजनिक जीवनात त्यांच्याबद्दलचा आदर किंवा सन्मान तीळमात्र कमी झाला नाही. या राजघराण्याबद्दल आणि त्यांच्या वारसांबद्दल एक सार्वत्रिक कुतूहल आणि आदर आजही अनेक घटनांमधून दिसून येतो. यात आवर्जून उल्लेख करावा लागतो तो सातारा आणि […]