- Letsupp »
- politics
राजकारण
-
Sanjay Raut : ‘हा तर डुप्लीकेट लोकांचा डुप्लीकेट मेळावा’; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला
Sanjay Raut : आज विजयादशमीनिमित्त राज्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे दोन स्वतंत्र मेळावे होत आहेत. त्यातच शिंदे गटाच्या मेळाव्यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली आहे. आम्ही शिवसेनेचे मालक नाही तर विश्वस्त आहोत. हात पसरवून बाळासाहेबांच्या बरोबर फोटो लागले आहेत त्यांचे. पोटात कळ आल्यासारखा चेहरा […]
-
आगामी निवडणुकीत भावना भडकवल्या जाणार, सरसंघचालकांचं जनतेला आवाहन
Mohan Bhagwat on India Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये (loksabha election 2024)समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या गोष्टींपासून जनतेनं दूर राहावं, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी केलं आहे. देशातील असुरी शक्तींना देशाबाहेरील शक्तींचा पाठिंबा मिळत आहे, असे म्हणत सरसंघचालकांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर (india […]
-
‘गट गद्दारांचा असतो, आमचा तर पक्ष’; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर जहरी टीका
गट गद्दारांचा असतो, आमचा पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, या शब्दांत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे. दरम्यान, मागील वर्षीपासून शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता उद्या ठाकरे गट(Thackeray Group) आणि शिंदे गटाचा(Shinde Group) दसरा मेळावा पार पडणार […]
-
Maratha Reservation : जालन्यात लाठीचार्ज अन् गोळीबार कोणी केला? आदित्य ठाकरेंचा सवाल
जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज आणि गोळीबार कोणी केला? असा सवाल उपस्थित करीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मोदींच्या सभेला गर्दी गोळा करण्याची सक्ती का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल […]
-
‘मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं’; जाहिरातीबाजीवरुन वडेट्टीवारांनी सरकारला फटकारलं
Vijay Wadettivar Speak on Maratha Reservation : जाहिरातबाजी करुन सरकारने मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी राज्य सरकारला फटकारलं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून EWS मधून किती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, यासंदर्भात माहिती दिली. त्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जातनिहाय जनगणनेची अजितदादांची मागणी रास्त पण…; फडणवीसांनी […]
-
जातनिहाय जनगणनेची अजितदादांची मागणी रास्त पण…; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis On Ajit Pawar Caste Wise Census Demand : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी सरकारकडं जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारची जनगणना केल्याने एकदाचे चित्र स्पष्ट होईल. त्यावरुनउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अजितदादा नेमकं काय म्हणाले […]










