Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. त्यावरून अनेकदा दोन्ही गटाने एकमेकांवर टीका केली आहे. माझा फोटो वापरल्यास न्यायालयात खेचण्याचाही इशारा शरद पवार यांनी दिला होता. तरी देखील काहीच फरक पडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रतोद व मदत व पुनवर्सन […]
Maharashtra Politics : सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही (Ajit Pawar) सहभागी आहेत. तरीदेखील या सरकारला महायुतीचे सरकार म्हटले जात आहे यावरून काँग्रेसने (Congress) या सरकारची खिल्ली उडविली आहे. या संदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. त्यांनी अंदाज अपना अपना या हिंदी सिनेमातला एक सीन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला […]
Amit Thackeray : मुंबई विद्यापीठाच्या (University of Mumbai) सिनेट निवडणुका (Senate Elections) पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय काल रात्री जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर युवासेना, मनसे विद्यार्थी सेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ठाकरे गटाचे आमदा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे चांगलीच आक्रमक झाले. त्यांनी या स्थगितीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरादार टीका […]
Rohit Pawar On Nitin Gadkari : दिल्ली ते गुरुग्रामला जोडण्यासाठी बनविण्यात येत असलेल्या द्वारका एक्स्प्रेस वेच्या एका किलोमीटरसाठी होत असलेल्या खर्चावर कॅगने ठपका ठेवला आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी अंदाजापेक्षा जास्त खर्च झाल्याचा दावा कॅगच्या ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. त्यावरून सरकारवर विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. तर काही जणांनी थेट केंद्रीय रस्ते मंत्री नितीन […]
मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस यांना पाठिंबा देत मंत्रीपदांची शपथ घेतली. या बंडामुळं राष्ट्रवादीत दोन गट पडले. यानंतर शरद पवार (sharad pawar) यांनी अजित पवारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्यात सुरू असलेल्या गाठीभेटीमुळं अनेकांनी त्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. राजू शेट्टी […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाल्यांनतर राज्य सरकारने सहकारी संस्था आणि सभासद बाबत २०२३ चा अध्यादेश मागे घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बहुतांश सहकारी संस्था विशेष करून साखर कारखान्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा होता. या निर्णयानुसार ज्या सहकारी संस्थांमध्ये एखादा सदस्य सलग पाच वर्ष सर्वसाधारण सभेत […]