- Letsupp »
- politics
राजकारण
-
LetsUpp Special : शरद पवारांना फक्त सहा जागा; नाना पटोले, थोरात आगीशी खेळतायेत?
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर काय येणार? तर बहुतांश जण शरद पवार यांचेच नाव घेतील. भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची युती करण्यात शरद पवार (Sharad Pawar) हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस (Congress) नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्याला निमित्त ठरले आहे […]
-
‘भपकेबाजीला घाबरु नका, सत्तेत फुकवटा असतो’; जयंत पाटलांची टोलेबाजी
Jayant Patil : आगामी निवडणुकीत विरोधकांच्या भपकेबाजीला घाबरु नका, सत्ता असते तेव्हा फुकवटा असतो, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Ncp) अहमदनगरमधील शिर्डीत राज्यस्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात बोलताना जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारच्या धोरणांवर टोलेबाजी केलीयं. मोठा दिलासा! नोव्हेंबर 2005 नंतर रुजू […]
-
‘दिल्लीश्वरांनी डोळे वटारले की ते घाबरतात’; सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका
Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सध्या शिर्डीत दोन दिवशीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी बोलतांना खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule)राज्यातील सद्यस्थितीवरून भाजप आणि अजित पवार (Ajit Pawar) गटावर जोरदार टीका केली. दिल्लीश्वरांनी डोळे वटारले की ते घाबरतात, असा टोला सुळेंनी लगावला. दिग्पाल लांजेकराच्या ‘शिवरायांचा छावा’ आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज या शिबिराला संबोधित […]
-
Sanjay Raut : तुकाराम मुंडेंचे नाव घेत राऊतांनी सांगितला ‘महानंद’ वाचवण्याचा मास्टर प्लॅन
Sanjay Raut : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद प्रकल्प (Mahanand Milk) गुजरातला जाणार असल्याच्या चर्चांवरून राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. सत्ताधारी मंडळीही यावर उत्तर देत असून हे का घडलं याचा खुलासा करत आहेत. आर्थिक घडी विस्कटल्याने एनडीबीबीच्या ताब्यात महानंदचा कारभार जाईल असे सांगितले जात आहे. मात्र, […]
-
Jitendra Awhad : ओघात बोलून गेलो! प्रभू रामांबद्दलचा वाद वाढताच आव्हाड बॅकफूटवर
Jitendra Awhad : नगर जिल्ह्यातील शिर्डीतील अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला. त्यांच्या या वक्तव्याचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. तसेच आव्हाड यांना अटक करण्याची मागणी होत असताना आता आव्हाड यांनी स्वतःच माध्यमांसमोर येत या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. काल माझं सगळं भाषण चांगलं […]
-
Lok Sabha 2024 : ‘आम्हीच ओरिजिनल, युतीचं पावित्र्य राखा’; राणेंनी सामंतांना फटकारलं
Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha 2024) आहेत. राज्यात ज्या मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू आहे त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघही आहे. या मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छा व्यक्तही केली आहे. यामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एन्ट्री घेतली आहे. […]









