Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, हत्या, मारहाणीच्या घटना समोर येत आहे. यामुळे सध्या अहमदनगर जिल्ह्यात
राजकारणात मराठ्यांची भीती आहे हे खरे असून, पाचव्या टप्प्यातसुद्धा भीती ठेवा असेही जरांगेंनी म्हटले आहे.
Sanjay Raut: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मोठी बातमी समोर येत आहे. संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.
मतांच्या विभाजनामुळे जालन्यातील निकालात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
उद्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणतील मला वाटतं की आता आरएसएसलाही धोका आहे. भाजप आरएसएसवरही बंदी आणेल