बीड : जिल्ह्यातील (Beed) माजलगाव (Majalgaon) येथे भीषण अपघात (Beed Accident)झाला आहे. माजलगाव तेलगाव रोडवर बुधवारी संध्याकाळी स्विप्ट आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झालाय. माजलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अपघातावेळी उपस्थितांची आणि गाडी चालकांची चौकशी सुरु आहे. माजलगाव ते तेलगाव रोडवरील […]
मुंबई : आज पदवीधर (Graduate Constituency Election)आणि शिक्षक मतदार संघातील (Teacher Constituency Election)निवडणुकांचे निकाल (Result)जाहीर होणार आहेत. निवडणुकीनंतर उमेदवारांसाठी आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. उमेदवारांची धाकधूक वाढलीय. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणारंय. राज्यातील नाशिक (Nashik), अमरावती (Amravati)पदवीधर तर औरंगाबाद (Aurangabad), नागपूरसह(Nagpur) कोकण शिक्षक (Kokan)मतदारसंघाच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणारंय. पण त्यामधील सर्वाधिक चर्चा नाशिक […]
मुंबई यांनी इतकी लुटली की यू आणि आर नावाने हप्ते जायचे, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी गंभीर आरोप केले. राणे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट सादर केलंय. बजेट सादर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून टीका-टीपण्या केल्याचं […]
ठाणे : माझ्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही, तरीही माझ्या अटकेचं षड्यंत्र सुरु असून ठाणे महानगरपालिका निवडणुक काळात मला जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यापूर्वी यांनी मला अटक होऊ शकते, असा […]
मुंबई : या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रसरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त […]
मुंबई : हा तर चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Shinde) यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला असून अर्थसंकल्पावर अजित पवारांनी (Ajit Pawar) टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून […]