Tehsildar Jyoti Deore back in Ahilyanagar : अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यातील प्रशासकीय घडामोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. पारनेर तालुक्यात चार वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याशी वाद झालेल्या तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांची पुन्हा अहिल्यानगरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. […]
Prakash Ambedkar On Malegaon Bomb Blast Court : 2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला? […]
Rohit Pawar Warning To Mahayuti Government : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोडी समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात (Mahayuti Government) फेरबदल करण्यात आलाय. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं (Agriculture Minister Post) काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आलं असून, कोकाटे यांना ( Manikrao Kokate) आता क्रीडा […]
Ahilyanagar Crime News Deadly Attack On Man : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक कामरगाव शिवारात, एका जुन्या कोर्ट प्रकरणातून वैर वाढल्याने अन्सार रहीम शेख (वय अंदाजे 35) यांच्यावर 10 ते 12 हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला (Crime News) केला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात […]
Dattatray Bharane Appointed New Agriculture Minister Of State : वादग्रस्त विधानं करणाऱ्या माणिकराव कोकाटेंकडून अखेर कृषि खात काढून घेण्यात आले आहे. दत्तात्रय भरणेंना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून पदभार देण्यात आला आहे. तर, राजीनामा न घेता कोकाटेंना क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. संध्याकाळाच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी […]
Election Commission : ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर करण्यता येत आहे.