राजकारणात घराणेशाही असल्याचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो. नव्हे भारतीय राजकारण बऱ्याचदा याच मुद्द्याभोवती फिरतं.
यावर्षी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्याने मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पाणीसाठ्यात मोठी घट झाली. तर काही शुन्य टक्क्यावर आले.
राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आता आपली मंत्रिपदी वर्णी लागणार का? असा प्रश्न विचारला असता मिळाली संधी तर सोनं करेल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
ज्यावेळेस भुजबळांना एखादी गोष्ट मिळत नाही, त्या गोष्टीला तात्विक मुलामा देण्याचं काम करतात.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांच्या तयारीला लागलो आहोत असं वक्तव्य केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील वसीम मोहम्मद उर्फ वसीम चिकना याला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यासाठी रेकी करत होता.