2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार भाजपमध्ये सुरु?
अण्णा हजारे जागे झाले याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आता अण्णांनी इलेक्टोरल बाँड्सविरोधातही आवाज उठवला पाहिजे.
लोकसभा लढवण्याचे आदेश मला दिल्लीतून देण्यात आले होते. त्यानंतर मी त्यासाठी जोरदार तयारी करण्यासही सुरूवात केली होती.
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांंनी विरोध न करता सहकार्य करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
शरद पवारांच्या प्रभावामुळे निवडणुकीत खेळ पालटला आणि राष्ट्रवादीला चांगलं यश मिळलं. सांगली लोकसभेत माझ्याबद्दल काही समज गैरसमज पसरले गेले.
राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी.