Manoj Jarange Patil On Ajay Maharaj Barskar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे विश्वासू सहकारी आणि अत्यंत जवळचे मित्र आणि कीर्तनकार अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनीही अजय महाराज बारस्कर यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले […]
Gunratna Sadavarte on Manoj Jarange : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजबांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे कोण आहे? जरांगे काय दादा झाला आहे का? असा सवाल त्यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार […]
Ajay Maharaj Barskar on Manoj Jarange : राज्य सरकारने मराठा आरक्षण (Maratha Reservation) जाहीर केल्यानंतर दुसरीकडे मराठा संघटनेत फूट पडल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या लढ्यातील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे महत्त्वाचे सहकारी असलेले अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी जरांगे यांच्यावर अनेक आरोप केले. जरांगे हे रोज पलटी मारतात, अशी टीका करत त्यांनी संत तुकाराम […]
Prajakt Tanpure on State Goverment : राज्य शासनाने अत्यल्पदरात सर्वसामान्यांना वाळू (Sand) मिळावी म्हणून सुरू केलेल्या वाळू धोरणामध्ये वाहतूक दराबाबत अस्पष्टता आहे. महाखनिज पोर्टलवर (Mahakhanij Portal) अत्यल्प दर दिलेले असल्यानेच ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये वाहतुकीवरून वाद वाढत आहे. त्यामुळे वाळू वाहतूक धोरणामध्ये अजूनही पारदर्शकता आणावी, अन्यथा पुढील अधिवेशनात सर्व विरोधक आमदार एकत्र येऊन शासनाच्या चुकीच्या धोरणाचा […]
मुंबई : महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके (Pandharisheth Phadke) यांचे निधन झाले. दुपारच्या सुमारास घरी जाताना गाडीतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पनवेल येथील विहिघर या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. फडके यांच्या निधनाने बैलगाडा चालक-मालक आणि शर्यतप्रेमींमध्ये मोठी शोककळा […]
Manoj Jarange on Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी दोन दिवसांत करा. अन्यथा 24 फेब्रवारीपासून आंदोलन सुरु करणार आहोत. आंदोलना दरम्यान प्रत्येकाने आपापली गावे सांभाळायची आहेत. कुणीही तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये. 24 फेब्रुवारीपासून दररोज सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी दुपारी 4 ते 7 दरम्यान आंदोलन करावे, अशा शब्दांत मनोज […]