भारतावर जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाणार हे ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झालं. यापुढे न्यूक्लिअर
PM Modi Address To Nation : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
बैठकीत भाजप देशभरात तिरंगा यात्रा काढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३ मे ते २३ मे या कालावधीत १० दिवसांची तिरंगा यात्रा
भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये १०० दहशतवाद्यांना ठार केलं. एवढंच, नाही तर ९ ठिकाणी हल्ला करून पाकिस्तानच्या नापाक हेतूंना
PM Modi to address nation at 8 pm today Know When The PM Surprised The Nation : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीत आणि युद्धबंदीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (दि.12) रात्री ८ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. देशाला संबोधित करण्याची ही मोदींची पहिलीच वेळ नसून, यापूर्वी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक […]
व्यापार चर्चेमुळे, जगभरात असे वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे सर्व अनिश्चितता कमी झाल्या आहेत. या सर्व कारणांमुळे शेअर