Minister Shantanu Thakur on CAA : देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (Citizenship Amendment Act) विरोध होत असतांना सरकार हा कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत. याचं कायद्याबाबत केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर (Shantanu Thaku) यांनी मोठं वक्तव्य केलं. एका आठवड्यात देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू केला जाईल, अस ते म्हणाले. बंगालच्या दक्षिण 24 परगणामधील काकद्वीपमध्ये एका जाहीर […]
Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा भाजपसोबत (BJP) नवं सरकार स्थापन केलं. त्यांनी ९ व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. इंडिया आघाडीतील अनेकांनी नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र […]
Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आसाममधून (Assam)जात आहे. आता ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे. परंतु आसामचे भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी एक नवा दावा केला होता. या यात्रेत राहुल गांधी […]
पाटणा : राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज (रविवार) पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Politics) विराजमान झाले आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत भाजपाच्या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि अन्य सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (Rashtriya Janata Dal leader and former Deputy Chief Minister Tejashwi […]
Nitish Kumar : राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Politics) विराजमान झाले आहेत. यावेळेस त्यांच्या सोबतीला भाजप आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपाचे विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनीही मंत्रिपदाची (Bihar News) शपथ घेतली. या शपथविधीनंतर नितीश कुमार […]
Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका जवळ येत (Lok Sabha Election 2024) चालल्याने राजकारणाचा पार चांगलाच वाढत चालला आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हरियाणातील जाहीर सभेत भाजपला थेट आव्हान दिले. आपल्या पाच मागण्या पूर्ण झाल्या तर राजकारणच सोडून देऊ असे […]