नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सत्ताधारी भाजपला (BJP) सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण निवडणुकीपूर्वीच या आघाडीतील एक एक पक्ष बाजूला होताना दिसत आहेत. आम आदमी पक्ष (AAP) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) यांनी आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेण्यास 24 तास होत नाहीत तेच […]
पाटना : उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीत बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) महागठबंधन तोडून पुन्हा भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन्याच्या तयारीत आहे. एक ते दोन दिवसांत त्यांच्याच नेतृत्वात पण भाजपच्या पाठिंब्यावरील सरकारचा शपथविधी समारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या हालचाली लक्षात येताच राष्ट्रीय जनता दलाचे […]
Coal and Liquor Scam : छत्तीसगडमध्ये कोळसा आणि मद्य घोटाळ्याप्रकरणी (Coal and Liquor Scam) ईडीने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये रायपूरच्या अँटी करप्शन ब्युरोने (Anti Corruption bureau ) शंभरहून अधिक लोकांवर एफआयआर दाखल केले आहेतय यामध्ये ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या केसेसमध्ये मद्य घोटाळ्याच्या केस मध्ये 35 आणि कोळसा घोटाळ्यामध्ये 71 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला […]
Akhilesh Yadav : मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी झटका देत लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सोबत घेत सरकार स्थापन केले होते. आता मात्र नितीश कुमार पुन्हा पलटी मारण्याच्या स्थितीत दिसत आहेत. इतकेच नाही तर […]
सध्या देशाच्या राजकारणाचे लक्ष बिहारकडे लागले (Bihar Politics) आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 28 जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल अशा चर्चा माध्यमांतून सुरू झाल्या आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा […]
असे म्हणतात की राजकारण आणि विचारधारा या एकमेकांचा हात हातात धरुन समांतर चालणाऱ्या दोन गोष्टी. दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात. उदाहरण द्यायचेच झाले तर जशी भाजपची विचारधारा हिंदुत्ववादी तर काँग्रेसची सर्वधर्मसमभाव अशी आहे. याच विचारधारेमुळे तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांपुढे कोणते मुद्दे घेऊन जाणार, लोक तुम्हाला का मते देणार, लोक तुमच्यावर का विश्वास ठेवणार अशा अनेक प्रश्नांची […]