या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
शेतीच्या वादातून हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरांना जामीन मंजूर झालायं.
यावेळी कोर्टाने जरांगेंना बोलताना काळजी घ्या अशी समजही देण्यात आली आहे.
'वंदे भारत मेट्रो'मध्ये नाशिक, मुंबई, पुण्याचा विचारा व्हावा, असं साकडं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांच्याकडे घातलंय. दरम्यान, रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मोहोळ यांनी वैष्णव यांची भेट घेतलीयं.
1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आता 4 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद लवकर मिटला नाही तर राज्याचा पुढला मुख्यमंत्री मीच असेन.