पर्वती मतदारसंघात भाजपकडून (BJP) निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले श्रीनाथ भिमाले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
उमेदवार बदलला नाही तर उद्रेक होणार असल्याचा इशारा शरद पवार गटाचे नेते जिल्हा बॅंकेचे चेअरमन अप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आहे.
मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं तर आम्ही त्यांना खासदार, मंत्री बनवू, असं मोठं वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी केलंय. ते पुण्यात बोलत होते.
पक्ष प्रवेशावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना चांगलाच दम भरला आहे.
तुम्ही लोकांच्या हिताचे काम करा, प्रश्न सोडवा असेच काम आपल्याला दिलं पाहीजे. त्यामुळे तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा
Raj Thackeray: महाराष्ट्रातील राजकीय भाषा सध्या एकदम खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केले पाहिजे.