अर्थमंत्री अजित पवारांना काहीच कळत नाही. महाराष्ट्र कर्जात बुजाला आहे. राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे.
कबुतरांमुळे होणारे आजार आणि आरोग्यधोके लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले.
एकनाथ शिंदे यांनी महायुतीत दंगा नको, असं वक्तव्य केलं होत. यावर रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय.
गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुण्यात प्रियकराने प्रियसीचा वाढदिवसाच्या दिवशीच चाकूने सपासप वार करुन हत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडालीयं.