- Home »
- Ahilyanagar News
Ahilyanagar News
नगरकरांनो सावधान! ८ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात ७ मे रोजी विजांचा कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
Video : पालिका निवडणुकांचे निर्देश निघताच फडणवीस लागले कामाला; सांगितला युतीचा फॉर्मुला
Devendra Fadnavis on Maharashtra Local Body Elections : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच […]
राजुरमध्ये काविळीचं थैमान! पालकमंत्री विखेंनी प्रशासनाला धरले धारेवर; आजाराचा घेतला आढावा
अकोले तालुक्यातील राजूर येथे कावीळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी खास मेन्यू; शिपी आमटी, पुरणपोळी अन् शेंगोळ्यांचा बेत
महायुतीच्या मंत्रिमंडळाची बैठक उद्या जामखेड तालुक्यातील चौंडी गावात होत आहे. आधी ही बैठक 28 एप्रिलला होणार होती.
शिर्डीतील साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देणार, संस्थानला धमकीचा मेल, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला
शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांचे मंदिर (Sai Baba Temple) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
येणाऱ्या निवडणुका महायुती सोबत लढणार? सांगता येणार नाही; आमदार काशिनाथ दाते
MLA Kashinath Date On Upcoming Elections : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील, यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात वाढवायची (coming elections) आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा […]
रोहित पवारांना धक्का! गटनेता बदलण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार; नगरपंचायतीची सत्ता जाणार?
कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांना खासदार लंकेंचा मदतीचा हात; संपर्काचे आवाहन
काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना मदत करण्याची ग्वाही खा. लंके यांनी दिली.
पाणी गळती रोखा, पाण्याचा हिशोब ठेवा, ‘त्या’ गावांचा सर्वे करा; विखे पाटलांचे प्रशासनाला आदेश
पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता धरणे व तलावामधील उपलब्ध जलसाठे वापरण्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे.
अवघ्या तीन तासांच्या कार्यक्रमासाठी १५० कोटींचा मंडप; चौंडीतील कार्यक्रमाच्या खर्चाची चर्चा, सरकारचंही स्पष्टीकरण
नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.