- Home »
- Ahilyanagar News
Ahilyanagar News
निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडला; जिवंत काडतुसं, रायफलींसह 9 काश्मिरी तरूणांना अटक
9 Rifles 58 Live Cartridges Seized from Jammu Kashmir Accused : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar Crime News) मोठी कारवाई करण्यात आलीय. अहिल्यानगरमध्ये काश्मीर येथील 9 तरूणांना अटक करण्यात आल्याचं समोर आलंय. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तरूणांकडून 9 रायफली अन् 58 काडतुसं जप्त करण्यात (crime news) […]
शिंदे, फडणवीस, अजितदादांची साथ; नगरला मेट्रो सिटी करण्याचं संग्राम जगतापांचं ध्येय..
आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासाचा ध्यास घेत शहराला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा निश्चय केला आहे.
आरोग्यसेवा ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.. संग्राम जगतापांच्या कल्पकतेनं बदलंतय नगरचं रुप..
आमदार संग्राम जगताप यांनी रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्यातून अनेक रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.
“आता २०१९ पुन्हा नाहीच, २३ तारखेला मी..” कर्डिलेंना फुल कॉन्फिडन्स!
आता कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा माझ्याकडून होणार नाही. बारीक सारीक गोष्टींकडेही दुर्लक्ष करणार नाही.
गुहात कर्डिलेंना धक्का…भाजपला रामराम करत कार्यकर्ते तनपुरेंच्या पाठीशी
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तरुणांचा वाढता ओघ आमदार प्राजक्त तनपुरे यांना (Prajkt Tanpure) पाठींबा देत आहेत.
माजी आमदार अपक्ष झाले अन् थेट स्पर्धेत आले; अदृश्य शक्ती करणार उलथापालथ?
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट सुद्धा मिळालं नाही. त्यामुळे नेत्यांना अपक्ष उमेदवारी करावी लागत आहे.
मतदारसंघाच्या विकासाचा कर्डिलेंचा शब्द; ‘राहुरी’त प्रचार अन् नागरिकांशी संवाद..
राहुरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.
मिनी मंत्रालयातल्या माजी दिग्गजांना व्हायचंय आमदार; अपक्षांच्या गर्दीत हायहोल्टेज लढती
नगर जिल्ह्यात तर कधी काळी मिनी मंत्रालय गाजविणारे अनेक दिग्गज निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
नगर जिल्ह्यात घमासान! १२ मतदारसंघांत दीडशे उमेदवार; अपक्ष अन् बंडखोरीही वाढली..
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
“अहो ताई, तालुक्याचा बाप कोण हे जनता ठरविल”, सुजय विखेंचं जशास तसं उत्तर
संगमनेर तालुक्यातील जनतेनं तुमचा चाळीस वर्षाचा कारभार पाहायला त्यामुळे आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो तर राग यायचं कारण काय?