- Home »
- Ahmednagar Loksabha
Ahmednagar Loksabha
EVM वर शंका! विखे कुटुंबीय कोणाशीच प्रमाणिक नाही; खासदार लंकेंचा खोचक टोला
विखे कुटुंबिय कोणाशीच प्रमाणिक नाही, असा खोचक टोला खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियांना लगावलायं. सुजय विखे यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्याने लंकेंनी विखेना टोला लगावलायं.
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : सुजय विखे-निलेश लंके राजकीय वैर खरंच संपलंय का?
माजी खासदार सुजय विखे यांनी दिलेल्या चॅलेंजनंतर खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेत पूर्ण करुन दाखवलंय. लंके यांनी राजकीय खुन्नसपोटी हा सगळा पराक्रम केला की काय? अशी चर्चा रंगलीयं.
विखेंकडून ईव्हीएमवर शंका! ‘या’ कुटुंबाला पराभवच मान्य नाही, लंकेची सडकून टीका
विखे कुटुंबाला पराभव मान्यच नसल्याची सडकून टीका खासदार निलेश लंके यांनी केलीयं. दरम्यान, सुजय विखे यांनी ईव्हीएमवर शंका घेत तपासणीची मागणी केलीयं. त्यावर लंके माध्यमांशी बोलत होते.
Ahmednagar Loksabha चा गड कोण राखणार, विखे की लंके? काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज?
Ahmednagar Loksabha साठी एक्झिट पोलमध्ये निलेश लंके आघाडीवर असल्याचे दिसते तर सुजय विखे यांना कुठेतरी धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगर दक्षिणमध्ये 5.13 तर शिर्डीत 6.83 टक्के मतदान, उमेदवारांनीही बजावला मतदानाचा हक्क
सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता नगर दक्षिणेत 5.13% तर शिर्डीमध्ये 6.83% मतदान झाले आहे.
मतदानाच्या एक दिवस अगोदरच वातावरण तापलं! अहमदनगरमध्ये दोन गटांत राडा
लोकसभा मतदानाच्या एक दिवस अगोद अहमदनगर शहरात माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले.
दमदाटी आणि गुंडगिरी करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाणार; विखेंचा लंकेंना इशारा
जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल, त्याला सोडणार नाही, असा इशारा विखेंनी दिला.
माझ्या जन्मापूर्वी निर्माण झालेला निळवंडे धरणाचा प्रश्न मोदींनी सोडवला -देवेंद्र फडणवीस
माझ्या जन्मापूर्वी निळवंडे धरणाचा जो प्रश्न होता तो मोदींनी सोडवला असा दावा फडणवीस यांनी केला. ते अहमदनगरमधील विखेंच्या प्रचार सभेत बोलत होते.
4 जूननंतर ‘इंडी’वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही; मोदींनी विरोधकांची अवस्थाच सांगितली
4 जूननंतर 'इंडी'वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची अवस्थाच सांगितली आहे.
दुष्काळमुक्त नगरसाठी मंत्री विखे सरसारवले; भर सभेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं
पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं साकडं राधाकृष्ण विखे यांनी घातलं.
