- Home »
- Ajit Pawar Ncp
Ajit Pawar Ncp
मंत्रालयातच लाचकांड; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश, लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द
लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांच्याविरोधात विभागीय चौकशीच नव्हे, तर प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.
झिरवाळ प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; बोलावली कोअर कमिटीची आपत्कालीन बैठक
पुढील राजकीय भूमिका ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक सोमवारी सायंकाळी सहा वाजता बोलावण्यात आली.
सुनेत्रा पवार यांच्याकडे दुहेरी जबाबदारी; फडणवीसांनी वित्त खाते स्वतःकडे का ठेवले? पडद्यामागची चर्चा उघड
वित्तखाते वगळता उपमुख्यमंत्रिपदासह उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि औकाफ ही खाती आता सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
रोहित पवारांच्या दाव्याला हिंदुरावांचा दुजोरा; शेवटच्या क्षणी का घेतला विमान प्रवासाचा निर्णय?
अपघाताबाबत दावे-प्रतिदावे समोर येत असताना या प्रकरणाला एक नवा कलाटणी देणारा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केला आहे.
कारेगाव पंचायत समितीत मनीषा पाचंगे यांच्याकडून निर्मला नवले यांचा दारुण पराभव
भाजपने बाजी मारली असून राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला आहे. कमी फरकामुळे ही लढत शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार ठरली.
भावनिक बारामतीत आज निकालाचा दिवस; मतमोजणीला सुरुवात पण विजय जल्लोष टळणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला यंदा केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिक पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
सोलापूरच्या मोहोळमध्ये ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याने खळबळ, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
मोहोळ शहराजवळील एका ढाबा-हॉटेल परिसरात चक्क ईव्हीएम मशीन आढळून आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी केला आहे.
निवडणुकीच्या निकालाआधीच चित्र स्पष्ट; पुणे जिल्ह्यावर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व
निकालांआधीच पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस ब्युरो अर्थात प्राब या संस्थेचा एक्झिट पोल समोर आला असून, त्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
पुण्याचा गड राखण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश; जिल्हा परिषद निवडणुकीचा एक्झिट पोल काय सांगतो?
मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दादांच्या जाण्यानंतर बैठक बोलवणं गरजेचंच; जबाबदारी घेतली म्हणून ‘व्हिलन’ कसे? – हसन मुश्रीफ
सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष असताना त्यांनी जबाबदारीने पुढाकार घेतला, तर त्यांना व्हिलन ठरवणं चुकीचं.