- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही, संघाचा सूर; फडणवीस म्हणाले, ‘विधानसभेला त्यांना…’
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएस समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांची बाजू मांडल्याची माहिती आहे.
राज्यात लुटारूंची टोळी! बेटा अजित कितना खाया विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या..; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
अजित पवारांवर 70 हजार कोटींचा आरोप मोदींनी आरोप केला. त्यानंतर त्यांना बेटा कितना खाया असं विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या
अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंनी केलं अजितदादांचं कौतुक
अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अजितदादांचं कौतुक केलं.
Video : नाशिकमध्ये अजितदादांची बुलेट सवारी; म्हणाले, तारूण्यात बऱ्याच जणींना घेऊन…
मी कॉलेज जीवनामध्ये आणि शेती करत असताना मी मोटार बाईक चालवायचो. मला मोटार बाईकवर फिरायला आवडतं पण
पवारांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख केल्याने लोकसभेला फटका? अजित पवार म्हणाले मी तस कधी…
शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानं त्याचा फटका बसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले आहे.
महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी; नाना पटोलेंची खोचक टीका
महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी आली असल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलीयं.
दोन वर्षात लाडकी बहिण आठवली नाही, पण लोकसभेनंतर…; पृथ्वीराज चव्हाणांचा अजितदादांना टोला
दहा वर्षात लाडकी बहिण आठवली नाही. लोकसभेच्या निकालानंतर लाडकी बहीण आठवली ही चांगली गोष्ट आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला
Ajit Pawar: आता ‘ही’ चूक पुन्हा होणार नाही; लोकसभेला कंबर मोडली, अजित पवारांची जाहीर माफी
लोकसभेला कांदा निर्यात बंदीचा इतका मोठा फटका बसला की कंबर मोडलं. त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. माफ करा.
Ajit Pawar: लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर आमचं बटन…काय म्हणाले अजित पवार?
लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर तुम्ही आमचं बटन दाबल पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी महिलांना केल. ते नाशिकमध्ये बोलत होते.
आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 853 कोटी; कृषिमंत्र्यांनी केली घोषणा
खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम मिळणार
