- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. आज दुपारी 3 पर्यंत
Video : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव कसं फिक्स झालं?; भुजबळांनी आतली बातमी फोडली
राज्यसभेसाठी मी इच्छुक होतो. परंतु, बैठकीत चर्चा करून आम्ही सर्वानुमते सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला.
Maratha Reservation : दारं बंद केली तर, पुन्हा उघडणार नाही; जरांगेंनी अल्टिमेम देत दिली डेडलाईन
आरक्षणासाठीच्या चर्चांसाठी आमची दारं सरकारसाठी सदैव खुली आहेत. पण दारं बंद केली तर
मोठी बातमी : अजितदादांच्या राष्ट्रवादीत भूकंपाच्या हालचाली; अंधारेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात हादरा
अंधारेंच्या ट्विटनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत येत्या काळात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांचं ठरलं! राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार, आजच अर्ज दाखल करणार
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांंना राज्यसभेची खासदारकी मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
“बारामतीत अपक्ष लढलो असतो तर एक हजार टक्के जिंकलो असतो”; शिवतारेंचा अजितदादांवर निशाणा
बारामतीची जागा मी लढलो असतो तर एक हजार टक्के निवडून आलो असतो असे म्हणत विजय शिवतारे यांनी पुन्हा अजितदादांना डिवचले आहे.
… म्हणून रोहित पवारांकडून Advance मध्ये सुनेत्राकाकींना शुभेच्छा; सोशल मीडियावर ट्विट व्हायरल
Rohit Pawar On Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि
“शरद पवार गटातील अनेक जण आमच्या संपर्कात”; तटकरेंच्या दाव्याने खळबळ
शरद पवार गटातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत असा दावा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
तटकरे तुम्ही आतल्या गाठीचे; आव्हाडांनी ठरलेला शब्द न शब्द सांगितला
Jitendra Awad On Sunil Tatkare : राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केलेल्या आरोपावर आता
Maharashtra Politics : लोकसभेनंतर फासे फिरले; राज्यातील आमदारांना मंत्रिपदात ‘नो इंट्रेस्ट’
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला 45 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा भाजपसह महायुतीतील प्रत्येकजण देत होता.