केदारांबाबत जी तत्परता महायुती सरकारने दाखवली होती, तशी तत्परता विद्यमान कृषी मंत्री यांच्याबाबत का दाखवली नाही? असा सवाल दानवेंनी केला.
Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र, या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला.
Uddhav Thackeray on Eknath Shinde: शिंदे यांनी सर्व यंत्रणा बाजूला ठेवून आणि कोणताही दबाव न आणता पक्ष फोडून दाखवावे.
मंत्री धनंजय मुंडे यांचं कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत होता. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत.
जे नेते संपलेले आहेत, त्यांच्यावर बोलून काय होणार आहे, आपल्याला आपल्या कामातून पुढे जायचं असल्याचा टोला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंसह अंबादास दानवेंना लगावलायं.
Nana Patole On Mahayuti Government : विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते पण अशी
Eknath Shinde : सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात कांग्रेस निवडणूक जिंकू शकत होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं मी म्हणालो नव्हतो, असे दानवे म्हणाले आहेत.