- Home »
- Assembly Election
Assembly Election
Video : विधानसभेच्या जागा वाटपापूर्वीच भुजबळांनी शड्डू ठोकला; सांगून टाकला मतदारसंघ
छगन भुजबल नाशिक जिल्हा सोडून विधानसभा लढवणार आहेत अशी चर्चा असल्याबद्दल भुजबळांना विचारलं असता ते म्हणाले मी कुठेही जाणार नाही.
Sanjay Raut: ‘खोटारडे कुठचे!’ चार राज्यांचा उल्लेख करत राऊतांच टीकास्त्र
Sanjay Raut : चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. मात्र पंतप्रधान मोदी वन नेशन, वन इलेक्शनची गोष्ट करतात असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजयकाकांच्या राजकारणावर दुसरा घाव? रोहित पाटील ‘तासगाव’साठी तयार!
तासगाव
लेट्सअप विश्लेषण : पवार-ठाकरेंची उमेदवार जाहीर करण्याची लगबग; कारणं नेमकी काय?
लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुलं वाजणार आहे. या रणसंग्रामासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
काँग्रेसकडून ‘मविआ’मध्ये दहा जण भांडणार; खर्गेंनी तयार केली तगडी फौज
Mallikarjun Kharge यांच्याकडून राज्यातील निवडणुकांच्या जागांच्या वाटाघाटीसाठी समिता तयार करण्यात आल्या आहेत.
सिद्धीविनायकाचं दर्शन, व्हिक्ट्री साईन अन्….; पवारांना शह देण्यासाठी अजितदादांनी नारळ फोडला
Ajit Pawar राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीमध्ये झालेली पिछेहाट पाहता विधानसभेमध्ये पवारांना शह देण्यासाठी अजितदादा कामाला लागले आहेत.
अखेर ठाकरेंनी भाजपला भगदाड पाडलचं; रविवारी सावेंना धक्का देत होणार ‘मेगा इनकमिंग’
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेला रामराम करून अन्य पक्षांमध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांवरच ठाम विश्वास; दिल्लीत झाला मोठा निर्णय
महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व इतर बदल होणार नाही. महायुतीचे सरकार मजबूतपणे पुन्हा आणायचे असल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
महायुतीतून अजितदादांचं ‘घड्याळ’ वगळलं तरीही मजबुती कायम; वाचा कशी आहे ‘आकडेमोड’!
लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या.
मोठी बातमी : विधानसभेसाठी ‘राज’ खेळी, मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे देणार मोठा धक्का
लोकसभेसाठी पंतप्रधान मोदींना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतरही भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही.
