Delhi Assembly Election साठी 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Congress President Nana Patole Speech In Markadwadi : राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यापासून ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत (EVM Issue Assembly Election) आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील (Markadwadi) ग्रामस्थांनी ईव्हीएमला मोठा विरोध केलाय. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी देखील केलीय. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) मारकडवातील ग्रामस्थांना भेट दिलीय. यावेळी नाना पटोले यांनी मारकडवाडीच्या […]
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरु असून मुंबईत आज भाजपचं केंद्रीय शिष्टमंडळ दाखल होणार असून विधीमंडळ नेताही ठरवण्यात येणार आहे.
मी एकनाथ शिंदेंना सांगत होतो, तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलंय.
भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेत छगन भुजबळ यांनी केलायं.
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर स्वत: फुलांचा गुच्छ घेऊन जाईल आणि दर्शन घेईल, या शब्दांत आमदार रोहित पवारांनी अजित पवार यांची फिरकी घेतलीयं.
दारुण झालेला पराभव EVM च्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याची जहरी टीका अजित पवार यांनी केलीयं.
वसई मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना घरी पाठवणाऱ्या भाजपच्या उमेदवार स्नेहा पंडित दुबे नेमक्या कोण आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली असून बैठकीत आदित्य ठाकरे यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आलीयं.
Assembly Election : नगर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे, राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांनी आघाडी घेतल्याचा कल हाती आलायं.