- Home »
- Assembly Election
Assembly Election
आम्ही जनतेच्या कौलाच्या विरोधात जाणार नाही; डीएमकेने फेटाळला एआयडीएमकेचा युतीचा प्रस्ताव
DMK rejects overtures from AIADMK असं करणं जनतेच्या मताचा अनादर आहे. अशी प्रतिक्रिया देत डीएमकेने एआयएडीएमकेच युतीचा प्रस्ताव फेटाळला आहे.
बंगालमध्ये सत्तास्थापनेपूर्वी रक्तरंजित थरार! भाजपच्या सुवेंदू अधिकारींच्या पीएला गोळ्या घालून संपवलं
PA of Shubhendu Adhikari shot dead आमदार शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Left Party Politics : भारत ‘कम्युनिस्ट-मुक्त’ ; तब्बल 49 वर्षांनंतर कोणत्याही राज्यात सत्ता नाही
Left Party Politics : पश्चिम बंगालसह देशात 4 मे रोजी पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पाच पैकी तीन राज्यात
पश्चिम बंगाल, आसाम, पद्दुचेरी भाजपमय! ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
निवडणुकीत भाजपाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये पुन्हा एकदा विजय संपादन केला आहे.
जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला आसामच्या हिंमत बिस्वांनी 28 मध्ये गुंडाळलं, कशी चालली ‘मामां’ची जादू
आसाममध्ये लहान मुलांपासून बुजुर्ग महिलांपर्यंत सर्वांसाठी हिमंत बिस्वा सरमा यांच सर्वांना आकर्षन निवडणुकीत दिसलं.
ममतांना टक्कर देणारे सुवेंदू अधिकारी की आरएसएसमधून आलेले घोष; कोण चालवणार बंगालची गादी?
West Bengal CM बंगालमध्ये भाजपचा विजय नक्की आहे. त्यामुळे आता भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठी कोणती नावं चर्चेत आहेत? जाणून घ्या सविस्तर...
प. बंगाल ममता अन् तामिळनाडूत स्टॅलिन भाजपचा थेट सामना! आज मतदान कोण मारणार बाजी?
W. Bengal Tamil Nadu Assembly Election देशातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे.
Video : विधानसभेतील पराभव मविआमुळेच; राऊतांचा प्रश्न अन् ठाकरेंनी दिली जाहीर कबुली
Uddhav Thackeray On Defeat In Assembly Election : विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होऊन सात-आठ महिने झाले आहेत. त्यानंतर या निवडणूक निकालांवर चर्चा सुरु असते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. आता शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) विधानसभेतील पराभवावर मत व्यक्त केले आहे. ‘सामना’ दैनिकात […]
उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद! दिल्ली विधानसभेसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान
Delhi Assembly Election साठी 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘त्यांची’ मताची भीती संपली… ते सत्ता आल्यानंतर देश विकतील; नाना पटोले मारकडवाडीत बरसले
Congress President Nana Patole Speech In Markadwadi : राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यापासून ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत (EVM Issue Assembly Election) आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील (Markadwadi) ग्रामस्थांनी ईव्हीएमला मोठा विरोध केलाय. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी देखील केलीय. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) मारकडवातील ग्रामस्थांना भेट दिलीय. यावेळी नाना पटोले यांनी मारकडवाडीच्या […]