Pak returns BSF jawan After 20 Days : ऑपरेशन सिंदूरनंतर टरकलेल्या पाकिस्ताने भारताच्या BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं असून, शाॉ हे चुकून पाकिस्तानच्या (Pakistan Border) हद्दीत गेले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतले होते. पीके शॉ यांच्या परतीबाबत सीमा सुरक्षा दलाने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात बीएसएफने सांगितले आहे की, आज (दि.14) बीएसएफ […]
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. आज (27 एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे.
अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी गर्दी केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अ