श्री राम नवमीनिमित्त अयोध्येतील राम मंदिरात रामललावर सुर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आलायं.
Amitabh Bachchan यांच्या चाहत्यांसाठी देखील आनंदाची बातमी समोर आली आहे. रामनवमीच्या दिवशा अमिताभ बच्चन श्रीराम कथा सांगणार आहेत.
दिल्लीपाठोपाठ भाजपने अयोध्येतील पराभवाचाही बदला घेतला आहे. मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली आहे. भाजपचे (BJP) उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी समाजवादी पक्षाच्या (Samjwadi Party) अजित प्रसाद यांना 50 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही हा पराभव स्वीकार केला आहे. पण त्याचवेळी त्यांनी अयोध्या पोलीस प्रशासन आणि प्रशानावर पराभवाचे खापर फोडले. (Milkipur […]
पुण्यातील "स्वरतरंग संगीत अकादमी" तर्फे बाल कलाकारांच्या गटासह होणारा व अयोध्या स्थित श्रीराम मंदिरात होणारा हा गीत रामायणाचा पहिला कार्यक्रम
भाजप हिंसा पसरवत असून पंतप्रधान मोदी अयोध्येतून निवडणुकीत उभे राहिले असते तर ते तिथून पराभूत झाले असते - राहुल गांधी
‘Surya Tilak’ illuminates Ram Lalla’s forehead at Ayodhya on the occasion of Ram Navami : देशभरात आज (दि.17) रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राममंदिराच्या उद्धघाटन सोहळ्यानंतरची ही पहिलीच रामनवमी असून, यानिमित्त विशेष पूजा करण्यात आली. या सर्वामध्ये सर्व भक्तांचा आकर्षचा केंद्रबिंदू ठरले ते रामललावर करण्यात आलेला ‘सूर्यतिलक’ (Surya […]
Ayodhya Ram Mandir inauguration effect on states Ram Mandir : 22 जानेवारी 2024 रोजी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची अयोध्येमध्ये ( Ayodhya Ram Mandir ) विधिवत प्राणप्रतिष्ठा ( inauguration ) झाली. भव्य दिव्य असं प्रभु श्रीरामांचं मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा यानंतर अयोध्येतील भाविकांच्या गर्दीमध्ये प्रचंड वाढ झाली त्याचाच परिणाम राज्यातील राम मंदिरांवर […]
पुणे : परिसर पुणे स्टेशनचा आणि मुखी राम नाम निमित्त होतं ते अयोध्येला सोडण्यात आलेल्या विशेष ट्रेनचं. नुकतचं अयोध्येत भव्य राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो जणांनी अक्षता वितरणाच्या अभियानात सहभाग घेतला होता. या सर्वांसाठी पुणे स्थानकाहून अयोध्येसाठी विशेष आस्था ट्रेन (दि.14) रवाना करण्यात आली. या […]
पुणे : अयोध्येनंतर आता काशी (Kashi) आणि मथुरा (Mathura) ही धार्मिक स्थळे हिंदुंना शांतेमध्ये मिळाली पाहिजेत. आम्हाला इथल्या वास्तू मिळू द्या, त्यानंतर अन्य कोणत्याही मशिदींकडे बघणारच नाही. कारण आम्हाला भविष्यात जगायचे आहे. भुतकाळात जाण्याची आणि जगण्याची आमची इच्छा नाही. देशाचे भविष्य चांगले व्हावे असे वाटत असेल तर समजुतीने तीन ठिकाणे आम्हाला द्या. आम्ही सगळ्या बाकीच्या […]