- Home »
- Balasaheb Thorat
Balasaheb Thorat
श्रीगोंद्यात थोरातांना धक्का; काँग्रेसला राम राम ठोकत पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश
Congress Bearers Join Eknath Shinde Shivsena : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेत (शिंदे गट) इनकमिंग सुरु झालेलं आहे, असं असताना मंगळवारी 7 जानेवारी रोजी मुंबईत श्रीगोंदाचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे दाम्पत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला (Balasaheb Thorat) जोरदार झटका बसला आहे. पोटे […]
‘हिंदू-मुस्लिम हे उद्योग फक्त भाजपचेच मंत्री करू शकतात, राणेंनी बोलतांना भान ठेवावं…’, थोरातांनी सुनावलं
राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! - बाळासाहेब थोरात
..मी तेव्हाच म्हटलं होत अगोदर निवडून तर या; राधाकृष्ण विखे पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीका
विरोधी पक्षातील नेत्यांनी शपथ न घेणं म्हणजे संविधानाचा अपमान आहे. विरोधकांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. खरं म्हणजे राज्यातील
EVM पडताळणीसाठी ‘या’ जिल्ह्यातून उमेदवाराचा एकही अर्ज नाही
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीने अभूतपूर्व यश संपादन करत भाजपा सर्वात मोठा पक्ष
निवडणुकीत पराभव का झाला? थोरात म्हणाले, “मला सगळ्यांवर..”
थोरातांचा पराभव राज्यात चर्चेचा ठरला. असं नेमकं काय घडलं की थोरातांचा पराभव व्हावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
“मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, लढणारच!” बाळासाहेब थोरातांनी आता ठरवलंच
पराभवानं खचून न जाता अधिक जोमाने काम करू यासाठी मला तुमचीही साथ लागणार आहे अशी साद थोरातांनी संगमनेरकरांना घातली.
ज्यांनी फटाके वाजवले, ते घरात माझ्या कष्टाचं पाणी पिलेत; थोरातांनी आठवण करुन दिली…
विजयानंतर ज्यांनी फटाके वाजवले, त्यांनी नंतर घरात गेल्यावर माझ्या कष्टाचं पाणी पिले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आठवण करुन दिलीयं.
पराभूत उमेदवारांना ईव्हीएमवर संशय…नगर जिल्ह्यातून एवढे अर्ज, भाजपच्या उमेदवारांची मागणी
Maharashtra Assembly Election 2024 Defeated candidates : अहिल्यानगर – राज्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) या पार पडल्यात. यामध्ये महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ झाला. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. याला नगर जिल्हा देखील अपवाद राहिलेला नाही. नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघातून तब्बल […]
कॉंग्रेसला अंतर्गत कलह नडला, मल्लिकार्जुन खर्गें ‘पटोले-थोरातांवर’ संतापले
लोकसभा विजयानंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला की आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले, असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला आहे
मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्यांची मोहिम: नाना पटोले
Nana Patole : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर (Maharashtra Assembly Election) कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड