- Home »
- Balasaheb Thorat
Balasaheb Thorat
थोरातांवरही कायदेशीर कारवाई! किर्तनातील राड्यानंतर आमदार अमोल खताळ संतापले
Amol Khatal Criticize Balasaheb Thorat : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनादरम्यान राडा झाला. यावेळी ह.भ.प. संग्राम भंडारे महाराजांवर देखील हल्ला (Sangram Bhandare Maharaj Kirtan Rada) झाल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून आमदार अमोल खताळ यांनी ( MLA Amol Khatal) माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर (Balasaheb Thorat) निशाणा साधला. व्हॉट्सअपवरती मेसेज… संगमनेरची संस्कृती 40 वर्षापासून बिघडलेली […]
कीर्तनात पेटला विखे-थोरात संघर्ष; कीर्तनकारांनी विखेंचं कौतुक करताच, थोरातांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
Sangamner शहरातील घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान कीर्तनकार संग्राम भंडारी महाराजांनी कीर्तनामधून राजकीय आणि धार्मिक विषयावरती भाष्य केले.
पळाला, काट्यात लपला, काटे काढत बसला असेल, पण याच पोरा-बाळांनी पाडलं’; विखे पाटलांनी हिशोब काढला
अहिल्यानगरचे माजी खासदार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ते सभेत बोलत होते.
शिर्डी मतदारसंघात मतदार नोंदणीत घोटाळा; बाळासाहेब थोरातांचा खळबळजनक आरोप
मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो. बोलताना हे वयाचा मान नसतील राखत पण मला मात्र पोराबाळांवर चर्चा करायला लावू नका.
18 वर्षात त्यांनी फक्त 5 कोटी खर्च केले, सुजय विखेंचा नाव न घेता थोरातांवर निशाणा
विरोधकांनी अठरा वर्षात फक्त ५ कोटी रुपये खर्च केले. 40 वर्ष सत्तेत राहूननही पाणी न आणता आल्यानं जनतेनं त्यांना बाजूला केलं.
पाणी आणण्यात तुमचे योगदान काय, तुम्ही 8 महिन्यात चारी केली का ? बाळासाहेब थोरातांचा विखेंना सवाल
चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय? - बाळासाहेब थोरात
राजकीय आशीर्वादाने कत्तलखाने सुरु, पोलिसांचा सहभाग, कारवाई करा; आमदार खताळ आक्रमक
Amol Khatal On Balasaheb Thorat : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोवंश कत्तलखान्यांवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
‘शत्रुच्या घरात घुसून पराभूत केले…’ विखेंचा थोरातांवर जोरदार निशाणा
Sujay Vikhe Criticize Balasaheb Thorat : शेजारील कारखाना निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोनशे अर्ज, नाराजीनाट्य, संन्यास घेण्याची भाषा ऐकायला मिळाली. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, कै. बाळासाहेब विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कारखान्याच्या सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक (Ahilyangar Politics) बिनविरोध झाली. या निवडणुकीत 21 जागांसाठी एकवीसचं अर्ज आले. त्यामुळे सभासदांनी […]
सत्यजित तांबेंचं बोलणं बालिशपणाचं…; बाळासाहेब थोरातांनी टोचले कान
Balasaheb Thorat : सत्यजित तांबेंचं बोलणं हे बालिश बोलणं आहे. त्यांना अनेक गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. - बाळासाहेब थोरात
‘थोडं संवेदनशीलपणे बोलत चला…’; बाळासाहेब थोरातांनी टोचले कृषिमंत्र्यांचे कान
ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं विधान माणिकराव कोकाटेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं.