बांग्लादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात चमकदार खेळ करत भारतीय संघाने बांग्लादेशचा पराभव केला.
बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना भारतात आणावे, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
Nilesh Lanke : बांगलादेशमधील हिंदूंवर गेल्या काही दिवसांपासून अत्याचार सुरू असून सनातन धर्माविरूध्दच्या कथित कटाचा भाग म्हणून जाणीवपुर्वक
Bangladesh Hindu Saint Ruckus On Border : बांग्लादेशात हिंदूंवर (Bangladesh News) हिंसाचार आणि संतांविरोधात दडपशाही सुरू आहे. त्यामुळे देशात संताप वाढू लागलाय. एका हिंदू नेत्याच्या अटकेच्या विरोधात पश्चिम बंगालमधील संतांच्या गटाने भारत-बांगलादेश सीमेवर मोठं आंदोलन (Hindu Saint) केलंय. 24 परगना पेट्रोपोल सीमा चौकीपासून सुमारे 800 मीटर अंतरावर पोहोचलेल्या साधू आणि संतांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी […]
Two More Hindu Saints Arrested In Bangladesh : बांग्लादेशात चिन्मय कृष्ण दास यांच्यानंतर आणखी दोन हिंदू धर्मगुरूंना (Hindu Saints) अटक करण्यात आलीय. इस्कॉन कोलकाता प्रवक्ते राधारमण दास यांनी शनिवारी हा दावा केलाय. राधारमण म्हणाले की, “मला माहिती मिळाली आहे की, बांगलादेशातील पोलिसांनी आणखी दोन इस्कॉन संतांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री सोशल मिडिया X अकाउंट […]
बांग्लादेशातील हिंदुंवरील हल्ल्याच्या मुद्द्याबाबत मी केंद्र सरकारच्यासोबत असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितलंय.
दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशचा पराभव केला.
दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी असे काही घडले ज्याची जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे.
विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे सातशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला शेख हसिना आणि 45 जण जबाबदार आहेत
महिला टी 20 वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होत आहे. भारताचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) होणार आहे.