निवडणूक रणानितिकार प्रशांत किशोर यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत राजकारणात एन्ट्री घेतली.
आतापर्यंत फक्त एक अभियान म्हणून देशात परिचित असलेल्या जनसुराजने आता राजकीय रुप घेतलं आहे. प्रशांत किशोर यांनी घोषणा केली.
जितिया व्रतानिमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या लोकांना काळाने गाठले. राज्यभरात अशा 41 लोकांचा मृत्यू झाला.
Bihar News : बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक हैराण (Bihar News) करणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीला पोस्टमार्टमसाठी घेऊन जाण्यात येत होते. आता पोस्टमार्टम मृतदेहाचेच होते जिवंत माणसाचं कसं होईल हे सगळ्यांनात माहिती आहे. तसंच तुम्हालाही वाटत असेल पण थांबा खरा ट्विस्ट तर पुढेच आहे. रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी एका जणाला घेऊन जात असतानाच वेगळंच घडलं. […]
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या वाहनाचं चलन कटल आहे. ओव्हर स्पीडिंगमुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील बेगुसराय (Bihar News) मतदारसंघाचे खासदार गिरीराज सिंह यांच्यावर हल्ला झाला.
जेडीयूचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी राजीनामा दिला आहे. यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणे दिली.
अर्थमंत्री सितारमण यांनी बिहार राज्यातील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं खास पॅकेज जाहीर केलं.
बिहार सरकारमधील माजी मंत्री आणि विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी यांचे वडिलांची हत्या करण्यात आली आहे.
बिहारमधील सिकटीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला पूल क्षणार्धात कोसळून पडला.