कृषी विभागातील अधिकाऱ्यांना असेच आदेश दिले होते. पण, अद्याप या आदेशानुसार एकाही शेतकऱ्याला आर्थिक मदत झाली नाही.
Priyanka Gandhi वंदे मातरम् गीत 150 वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आज यावर चर्चा करून सरकार काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यांनी गरिबी कमी करण्यात सर्वाधिक योगदान दिले आहे.
Nana Patole : लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने (BJP Government) बगल देत
मंदिर वही बनाएंगे, 'जो राम को लाये है, हम उनको लाएंगे' अशा घोषणा लोकसभा निवडणुकांच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत होत्या.
मुलाखतीदरम्यान यादव यांनी गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या कार्यकाळाचा आलेख वाचून दाखवला. यात त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल पासून ते देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख येतील यावर भाष्य केले
दोन महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात बिगूल वाजलेल्या लोकसभा निवडणुकांची सांगता अखेर काल (दि.4) अंतिम निकालाने पूर्ण झाली.
गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात सुरू असलेली निवडणुकीच्या धामधुमीत मोदींसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी देशातील अनेक मतदारसंघ पिंजून काढले.
Uddhav Thackeray : आज देशभरात विरोधी लाट जी आली ती आणीबाणीनंतर आलेली ही पहिली लाट असेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जनता आता भाजपच्या विरोधात गेली आहे असा मोठा दावा केला आहे. (Uddhav Thackeray) ते अमरावतीत प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष (Sharad Pawar) शरद पवार, माजी मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. (Amravati […]
Pudhari CSDS Lokniti Pre Voting Survey : लोकसभेच्या रणांगणात सगल तिसऱ्यांना जनता जनार्दन नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान बनवण्यास इच्छूक असल्याचे दिसून आले आहे. ‘पुढारी आणि सीएसडीएस लोकनीती’ ने केलेल्या सर्व्हेक्षणातून हे चित्र स्पष्ट झाले आहे. 19 राज्यातील 100 लोकसभा मतदारसंघांतील 10,000 हून अधिक मतदारांच्या सर्वेक्षणातून देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ हा कल समोर […]