- Home »
- BJP Government
BJP Government
15 परीक्षांचे पेपर फुटले…भाजप सरकार आल्यापासून… एमपीएससी पेपरफुटीबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप
Rohit Pawar यांनी केलेल्या आरोपांनंतर एमपीएससीऔषध निरीक्षक भरती परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे दावे समोर येत आहेत.
Video : …तर नेपाळपेक्षा भयानक परिस्थिती होणार, ज्येष्ठ पत्रकार वागळे संतापले, पहा वादळी मुलाखत
पहिल्यांदाच शिक्षणाचा मुद्दा आला, राम मंदिल, हिंदु, मुस्लिम हा मुद्दा नाही. 21 मुलांनी आत्महत्या केली तरी हे लोकांना लाज नाही असा घणाघात वागळे यांनी केलाय.
दिल्लीतील आंदोलनाचं राजकारण करू नका, जेपी नड्डा यांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल
दिल्लीतील आंदोलनाचे राजकारण करू नका, असे आवाहन केले. तसेच ज्या ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, त्या त्या राज्यात किती पेपर लीक झाले याची यादी दिली.
सोनम वांगचुग सारख्या व्यक्ती जाणं हेच सरकारला हवं; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray serious allegation against BJP ठाकरेंनी भाजपवर सोनम वांगचुग यांच्या नीटमधील गैरप्रकाराविरूद्धच्या उपोषणावरून गंभीर आरोप केले
हायकोर्टाची सरकारवर तीव्र नाराजी; खरीप पिकविम्याबाबत झाली सुनावणी
2023 हंगामात जमिनीतील आर्द्रता कमी असल्याने पिकांचे नुकसान होऊन उत्पादन नगण्य झाले
सरकारची पीकविमा योजना चालली कुणीकडं?, शेतकऱ्यांना शून्य लाभ, धक्कादायक माहिती समोर
कृषी विभागातील अधिकाऱ्यांना असेच आदेश दिले होते. पण, अद्याप या आदेशानुसार एकाही शेतकऱ्याला आर्थिक मदत झाली नाही.
Video : मोदी जेवढे वर्ष PM तेवढे वर्ष नेहरू देशासाठी तुरुंगात; मोदींना आव्हान देत प्रियंका गांधी थेट नडल्या
Priyanka Gandhi वंदे मातरम् गीत 150 वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आज यावर चर्चा करून सरकार काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.
PM Modi Birthday : 11 वर्षातील 11 मोठ्या गोष्टी, ज्याने बदलला देशाचा चेहरामोहरा
उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यांनी गरिबी कमी करण्यात सर्वाधिक योगदान दिले आहे.
अरविंद केजरीवालांनी औकातीत रहावे… नाना पटोलेंचा इशारा
Nana Patole : लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने (BJP Government) बगल देत
भव्य राम मंदिरानंतरही भाजपने अयोध्या का गमावली? वाचा ग्राऊंड रिअॅलिटी
मंदिर वही बनाएंगे, 'जो राम को लाये है, हम उनको लाएंगे' अशा घोषणा लोकसभा निवडणुकांच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत होत्या.